११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात

मुंबई : टास्क फोर्सच्या मिटींगनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संचारबंदी बाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील २५ जिल्ह्यातील...

Read more

“पर्यावरणमंत्री म्हणून तुम्ही काय केलंत?” संतप्त चिपळूणकरांनी विचारला आदित्य ठाकरेंना जाब

चिपळूण : पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, आज चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि सध्या त्यांना असणाऱ्या...

Read more

अखेर पूरग्रस्तांच्या खात्यात यादिवशी जमा होणार १० हजारांची मदत, वडेट्टीवारांनी केली मोठी घोषणा

मुंबई : राज्याच्या १३ जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पूराने, जनजीवन विस्कळीत झालं असून, मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झालेली आहे....

Read more

कुठली भाषा वापरावी याबद्दल तर अजितदादांनी बोलूच नये”, नितेश राणेंची खोचक टीका

सिंधुदुर्ग : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एका एकेरी उल्लेख करुणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायणे राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

Read more

आजोबांच्या सल्ल्याकडे केला नातवानेच कानाडोळा, मग सल्ले फक्त फडणवीस आणि राज्यपालांसाठी?

मुंबई : राज्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचा, राज्यातील सत्ताधारी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी, तसेच...

Read more

आस्मानी संकटात कोकणच्या मदतीला पश्चिम महाराष्ट्राचा सुपुत्र धावला! महेश लांडगे यांचा राज्यातील २८८ आमदारांसमोर आदर्श

पिंपरी चिंचवड : " हिमालयाच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा सह्याद्री धावला"  असा इतिहास आहे. राज्याचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या...

Read more

पक्ष बिक्ष काही नाही, सध्याचं संकट आणि त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं – पंकजा मुंडे

परळी : पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण भागांत आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाःकार उडालेला असून, त्यामुळे आलेल्या महापुराने जनजीवन पूर्णतः उध्वस्त केलं...

Read more

कोल्हापुरात अत्यावश्यक सेवा सोडून इतर वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयातल्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पाहणी केली. सकाळी त्यांनी शिरोळ तालुक्यातील शिरोळ आणि अर्जुनवाड...

Read more

आठवडा उलटून गेला…पूरग्रस्तांसाठी पॅकेज कधी? अजित पवारांनी केले भाष्य

कोल्हापूर : राज्यात अतिवृष्टीची परिस्थिती उद्भवून आता आठवडा उलटला आहे. मात्र यांनतर आलेल्या घोषणांच्या पुराचा लाभ अजूनही म्हणावा तसा पूरग्रस्तांना...

Read more

पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली...

Read more
Page 2 of 10 1 2 3 10

Recent News