मुंबई : टास्क फोर्सच्या मिटींगनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संचारबंदी बाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील २५ जिल्ह्यातील...
Read moreचिपळूण : पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, आज चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि सध्या त्यांना असणाऱ्या...
Read moreमुंबई : राज्याच्या १३ जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पूराने, जनजीवन विस्कळीत झालं असून, मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झालेली आहे....
Read moreसिंधुदुर्ग : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एका एकेरी उल्लेख करुणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायणे राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
Read moreमुंबई : राज्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचा, राज्यातील सत्ताधारी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी, तसेच...
Read moreपिंपरी चिंचवड : " हिमालयाच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा सह्याद्री धावला" असा इतिहास आहे. राज्याचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या...
Read moreपरळी : पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण भागांत आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाःकार उडालेला असून, त्यामुळे आलेल्या महापुराने जनजीवन पूर्णतः उध्वस्त केलं...
Read moreकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयातल्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पाहणी केली. सकाळी त्यांनी शिरोळ तालुक्यातील शिरोळ आणि अर्जुनवाड...
Read moreकोल्हापूर : राज्यात अतिवृष्टीची परिस्थिती उद्भवून आता आठवडा उलटला आहे. मात्र यांनतर आलेल्या घोषणांच्या पुराचा लाभ अजूनही म्हणावा तसा पूरग्रस्तांना...
Read moreमुंबई : पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली...
Read more© 2020 - Political Maharashtra