रायगड : आज राजकारणात अनेक स्थित्यंतरे घडल्यानंतर महायुती ही भक्कमपणे उभी राहिली आहे. आता माझ्या प्रचाराची धुरा महायुतीच्या सर्व नेत्यांनी...
Read moreधाराशिव : लोकसभा मतदारसंघातील अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्याने निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. धाराशिवमध्ये 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
Read moreरायगड : अवघ्या आठ दिवसांपुर्वी शिवसेनेचे रामदास कदम आणि भाजपचे सुर्यकांत दळवी यांनी एकमेकांवरती टिका केली होती. पण लोकसभा निवडणुकीच्या...
Read moreसातारा : माझ्यावर केस करून दबावाच राजकारण केलं जातं आहे. परंतु खंडोबाच्या साक्षीने सांगतो मी खोटं बोलणार नाही. केस कशी...
Read moreसांगली : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतरही सांगलीत कॉंग्रेस अंतर्गत बंडखोरी झाली. कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून...
Read moreशिरूर : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून आगामी काळात चार टप्प्यात उर्वरीत महाराष्ट्रात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर...
Read moreपुणे : आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्रीरामांनी आपल्या राज्याचा चौदा वर्ष त्याग केला. माता शबरीची उष्टी बोरं खावून...
Read moreपुणे : ऐननिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने राज्यातील राजकीय समीकरणं बदललीत. आता लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून...
Read moreरायगड : महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले...
Read moreसोलापुर : सोलापुर लोकसभा मतदारसंघातून वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. भाजपकडून तसेच महायुतीकडून...
Read more