मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लसीकरणाची जबाबदारी ही केंद्र सराकरची आहे, अशी घोषणा केली आहे. लसीकरणाची जबाबदारी ही खरतर केंद्राची असते, आता पर्यंत इतिहासात जे काही लसीकरण झाले आहे, ते सर्व लसीकरणा केंद्र सरकारनेच केले आहे. परंतू भारतीय जनता पार्टीचे हे सरकार लसीकरणाबाबत टाळाटाळ का करत आहे समजत नाही, अशी टिका काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
Central govts have carried out all the vax drives conducted so far in India. But @narendramodi govt put the onus on the states for the Covid19 vax. Hope @INCIndia raising the issue & SC slamming the Central govt makes the Centre discharge it's responsibility effectively & fully.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) June 7, 2021
तसेच यामध्ये सुप्रिम कोर्टाला यामध्ये पडावे लागले आहे. केंद्रसरकारला लसीकरणाबाबत त्यांना जाब विचारावा लागला आहे. ३५ कोटी रुपाची तरदुत करण्यात आली होती, ते कोठे खर्च करणार असल्याचे केंद्र सरकारला विचारावे लागले. १२५ आय.एस. आणि आय.पी.एस रिटायर अधिकाऱ्याना पत्र लिहावे लागले की, ही जबादारी कायम केंद्र सरकारची आहे. सोनिया गांधी यांच्या सुद्धा कायम आग्रह राहिला की, लसीकरणाची जबाबदारी केद्रांनी घ्यावी असे ते बोलताना म्हणाले.