मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून काॅंग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. मागेच माजी मंत्री विजय वटेड्डीवार आणि नाना पटोले यांच्यात वाद उफळून आला होता. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलावं अशी मागणी गेल्या काही दिवसापासून काॅंग्रेसच्या एका गटाकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील काही काॅंग्रेसच्या नेत्यांनी थेट दिल्ली गाठली आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनी केली ४ कोटीची मागणी..! पक्षप्रवेशासाठी पैसे नसल्याने दिपाली सय्यदने दाऊदशी संपर्क केला, माजी पीएचा खळबळजनक दावा
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवावे, यामागणीसाठी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी दिल्लीत ठाण मांडले आहे. यात विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे, मुंबई काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्लीत खरगे यांची भेट घेतलेली आहे. यातील अनेक नेत्यांनी सांगितले आहे की, पटोले यांचा राज्याती कोणत्याही नेत्याशी समन्वय नाही. ते कोणलाच बरोबर घेत नाहीत.
हेही वाचा…“महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका, अन्यथा…” प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना लाखमोलाचा सल्ला
यातच अलिकडेच प्रदेश काॅंग्रेस कमिटीची वीज कापण्यात आली. नाना पटोले महाराष्ट्रातील नवज्योत सिंह सिद्धू झाले आहेत. काॅंग्रेस वाचवायची असेल तर पटोले यांना हटवावे लागेल. अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. याआधी बाळासाहेब थोरात अन् पटोले यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे राहुल गांधी यांच्या जवळील असलेले पटोले यांना खरगे हटवणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार, आदित्य ठाकरेंनंतर आता नाना पटोलेंही झाले ‘भावी मुख्यमंत्री’, डोंबिवलीत झळकले बॅनर्स
हेही वाचा…सत्तासंघर्षाच्या निकालानंतर नार्वेकर पहिल्यांदाच दिल्लीत, भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटी ? निर्णायाकडे लक्ष
हेही वाचा…“..तर कर्नाटकात ‘RSS’ वर बंदी आणू, ” कर्नाटकात काॅंग्रेस मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
हेही वाचा…“ठाकरे, शरद पवारानंतर आता केजरीवाल राहुल गांधीच्या भेटीला जाणार”, मोदीविरोधात एकजूट बांधणार
हेही वाचा…“तु माझ्या मागे ईडी लावली, मी तुझ्या मागे मोक्का लावला,” खडसे अन् महाजन यांच्यात जंपुली