मुंबई : आपल्या देशातील लोकशाही आणि संविधान नष्ट करण्याची कुणात हिंमत आहे. ते मी आता पाहणारच आहे. तसेच राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येत आहेत. त्यामुळे तुम्हीच माझी ताकद आहे. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम नवमीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना संबोधित केलं. नागपुर येथील काही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…पुण्याचा नवा खासदार कोण ? भाजपमध्ये अनेकांची नावं चर्चेत, पोटनिवडणुक बिनविरोध की थेट लढत ?
नागपुरमधील रामटेक येथून कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीपर्यंत पायी चालत आले. त्यावेळी ते म्हणाले की, इतक्या लांबून पायी चालत येणे अशक्य आहे. हा एक रामाचा आशीर्वाद आहे. ठिक आहे. त्यांनी काही काळापुरता धनुष्यबाण त्यांनी चोरला आहे. परंतु प्रभू श्रीराम माझ्यासोबत आहे. तसेच लोकशाही वाचवण्याचं काम केवळ माझं एकट्याचं नाही आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याचं काम आता सगळ्याचं आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“गिरीश बापट गेले, भाजप-शिवसेना युती टिकवण्यासाठी त्यांचे मनापासून प्रयत्न होते “, उद्धव ठाकरे
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीच्या निकालाची वाट आता सगळेच आतुरतेने पाहत आहेत. त्यामुळे याचा निकाल काय लागणार त्याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे.
Read also
हेही वाचा…“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची प्राथमिकता महाविकास आघाडीला”, जयंत पाटील
हेही वाचा…“महाराष्ट्र सरकार नपुंसक,” न्यायालयाची टिप्पणी, अजित पवार सरकारवर भडकले, म्हणाले, “आत्मपरिक्षण करा…”
हेही वाचा…हिंदू शेरनी..! भगवं उपरणं, काळा ड्रेस, अन् बुलेटवर स्वारी, नवनीत राणांचा हटके व्हिडीओ
हेही वाचा… पुण्याच्या आघाडीच्या तीन आमदारांनी घेतली उच्च न्यायालयात धाव, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात याचिका दाखल
हेही वाचा…छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरण..!”राजकीय पोळी भाजण्यासाठी एमआयएम, भाजप अन् शिंदे गटाने दंगल घडवली”