मुंबई: खासदार रामदास आठवले आपल्या अनोख्या काव्य शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी संसद भवनही सोडले नाही. सध्या संसदेत लोकसभेचे कामकाज सुरु असून आठवले यांनी आपल्या शैलीत विरोधकांना धारेवर धरले. केंद्रात जो पर्यंत नरेंद्र मोदी आहेत तो पर्यंत कोणाची सत्ता येणे शक्य नाही. तसेच कोणी या बद्दल विचार ही करु नका, मोदी हे तो सब मुनकीन है!
हे पण वाचा: फडणवीस सरकारच्या काळातील महापालिका प्रभाग रचनेला, महाविकास आघाडीने लावला सुरुंग
रामदास आठवले म्हणाले की, कोरोना काळात देशात आर्थिक संकट आले, लोकांचे रोजगार गेले. अशा अनेक समस्याना जनेतला समोर जावे लागले आहे. या कठिण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वेत्तम काम केल्याने देशातील जनता आणि महिला सर्व स्तरातील लोक खुश आहेत. कोरोना काळात डॅाक्टर, पोलिस, वार्ड बॅाय, यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपली सेवा केली. या सर्वाचे रामदास आठवले यांनी धन्यवाद मानले.
हे पण वाचा: नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनिती, ‘फ्रेश’ चेहऱ्यांणा मिळणार संधी
आठवले यांची कविता
कोरोना की आ गई महामारी, ज्याग गई दुनिया की जनता सारी , परेंशान रह गय गाव-गाव की नारी, मेरे उपर भी आ गई थी अडमिट होने की बारी, सभी देश ने बजाई थाली, फिर सरकार को क्यु दे रहो गाली, नरेंद्र मोदी माणूस हे सच्चा, वो राजनीती में नही कच्चा
हे पण वाचा: नागपूर: राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही
पंतप्रधानांनीही दिला इशारा
इंडियन मेडिकल असोसिएशनने ही चिंता व्यक्त केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील विनामास्क फिरणाऱ्यांना इशारा दिला होता. पर्यटनस्थळी होणारी गर्दी चिंताजनक असून ही एन्जॉय करण्याची वेळ नसल्याचं मोदींनी म्हटलं होतं. ईशान्य भारतातील राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी पर्यटन आणि कोरोना यांची सांगड कशी घालता येईल, याबाबत सखोल चर्चा केली होती.
Read Also :
- नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनिती, ‘फ्रेश’ चेहऱ्यांणा मिळणार संधी
- मोठी बातमी! अखेर “या” कारणासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार काँग्रेस
- पुण्याचे खरे शिल्पकार कोण? बॅनरबाजीच्या लढाईत भाजप-राष्ट्रवादीने शहराला हरताळ फासले
- “विरोधकांकडून भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा कट”, पिगॅसस प्रोजेक्टवरून फडणवीसांचा गंभीर आरोप
- मोदींच्या काळात फोन टॅप झाले नाही, मनमोहन सिंगांच्या काळात झाले – फडणवीसांचा दावा