मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील १६ आमदारांच्या अपात्रतेचे सर्व अधिकार कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आले. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अशी मागणी केली आहे. यातच आता विधीमंडळात १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…“फडणवीसांना ‘मुख्यमंत्र्यांची’ गाडी चालवावी लागते, त्यांची दया, कीव येते”
१६ अपात्र आमदारांसोबत, शिवसेना आणि धनुष्यबाण यासंदर्भात कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय सोपवला आहे. यानंतर आता विधीमंडळ शिंदे आणि ठाकरे गटातील पक्षाची घटना निवडणुक आयुक्तांकडून मागणार आहे. त्यामुळे आता निवडणुक आयोग विधीमंडळाला कधीपर्यंत घटना पाठवणार? त्यावर पुढील कारवाई अवंलबून आहे.
हेही वाचा…गौतमीच्या आडनावावरून वाद, सुषमा अंधारेंची वादात उडी, माधूरी दिक्षीत, ममता कुलकर्णी अन् माधुरी पवारांचं नाव घेऊन…
यातच तपासण्यापलीकडे त्यांच्याकडे मार्ग नाही. पण कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १० ते १२ त्रुटी सांगितल्या आहेत. त्या सगळ्याच विरोधात आहेत फक्त एकच बाब आहे की, ते तपासायला राहुल नार्वेकरांकडे दिले आहे. तपास हा तपासच असतो. तो कधीपर्यंत चालेल याची खात्री नाही. अस विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“..तर मग टिल्लू भाऊ तुम्ही भाजपचे नाच्या आहात का ?” नितेश राणेंना रूपाली पटालांचा खोचक टोला
दरम्यान, मागील काही महिन्यापासून राज्यात गौतमी पाटील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. यातच नितेश राणे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर सातत्याने टिका करीत आहेत. यातच आता नितेश राणे यांनी संजय राऊतांची तुलना गौतमी पाटलाशी केल्याने एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“संजय राऊतांचा टीव्हीवर भोंगा सुरू झाला, की लोक चिडायला लागतात”
हेही वाचा…“मोदींनी संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती”, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“आताही वेळ गेली नाही, उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागत करू,” केंद्रीय मंत्र्यांची ठाकरेंना ऑफर
हेही वाचा…बच्चू कडूंनी अमरावतीवर दावा ठोकला, विधानसभेच्या जागांचा आकडा ही सांगितला, कडू सरकारविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत
हेही वाचा…“कॅबिनेट मंत्रीपदासाठी पडळकर-राणेंमध्ये स्पर्धा, विरोधकांवर टिका करा अन् मंत्रीपद मिळवा”