मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल लागून राखला आहे. त्याआधी निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार टिका करण्यात आली. यातच निवडणुक आयोगावर देखील ठाकरे गटाकडून निशाणा साधण्यात आला. याच्याच बाबत आता ठाकरे गटातील नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“सरकार पाडण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि मी आमदारांच्या १५० बैठका घेतल्या,” आमदाराचा मोठा गोप्यस्फोट
शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी २ हजार कोटी रूपयांचा सौदा झाला होता. सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा रौदा करण्यात आला. हा न्याय नाहीये, ही डील आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे. असा आरोप संजय राऊतांनी केला होता.
हेही वाचा…“संजय शिरसाट नावाच्या लिंग पिसाटाचे कान टोचणे बाबत..”, रूपाली पाटलांचा शिरसाठांवर हल्लाबोल
त्यानंतर शिंदे गटातील लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यात तिघांना उच्च न्यायालयाने हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे.
Read also
हेही वाचा…“त्यांच्या मनात गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेले”, तानाजी सावतांच्या दाव्यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द
हेही वाचा…“कसब्याचा पराभव हा पराभव नाही..आम्ही कसबा पुन्हा जिंकणारच”, चंद्रकांत पाटील
हेही वाचा…“७२ कोटी रुपयांतून शिरसाठांना ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपये मागणारी जीवाभावाची बाई कोण?” रूपाली पाटलांचा सवाल
हेही वाचा…चंद्रकांत पाटलांचा ते विधान, त्यावर कुणाल टिळकांचं प्रत्युत्तर म्हणाले, “माझी आई..”