Tag: पंतप्रधान

परिस्थिती पाहून स्वबळाचा निर्णय घेऊ, नाना पटोलेंचा यु-टर्न

नागपूर : महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन जवळपास दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. या कालावधीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील नाराजी ...

Read more

‘…तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल, त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय- नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

अमरावती : नाना पटोले सध्या महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि रुग्णालयांना भेट देण्यासाठी पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी २०२४ ...

Read more

आमचा विश्वास लोकशाहीवर, राहुल गांधीच बनणार पंतप्रधान – नाना पटोले

अमरावती : नाना पटोले सध्या महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि रुग्णालयांना भेट देण्यासाठी पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी काँग्रेसचं ...

Read more

‘केंद्रात ‘राम’भरोसे, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार जाणार हे नक्की’

मुंबई : देशात सध्या भाजपविरोधी सूर लागला आहे. या महामारीच्या परिस्थितीत भाजपकडून जी अपेक्षा ठेवून जनता होती, त्या सर्व अपेक्षांना ...

Read more

‘पीएम केअरच्या माध्यमातून मिळालेल्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी’, राष्ट्रवादीकडून आक्रमक मागणी

मुंबई : देशात महामारीची दुसरी लाट वेगानं फैलावत असतानाच, अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय सोयी-सुविधांची वानवा जाणवत असल्याचे भीषण चित्र दिसून येत ...

Read more

एकटे लढण्यापेक्षा सर्वपक्षीय बैठक घ्या, मिळून लढूया, मलिकांचा केंद्राला टोला

मुंबई : देशात एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या उच्चांक गाठत असून, दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत असताना अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने, ...

Read more

३७० कलम ज्या तातडीने हटवला, तशाच तत्परतेने आक्षणासंदर्भात केंद्र आणि राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा- मुख्यमंत्री

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे, तर दुसरीकडे यावरून राज्यात राजकीय वातावरण ...

Read more

“राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला, मात्र याबाबत पंतप्रधानांकडे साकडे घालणार”

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे, तर दुसरीकडे यावरून राज्यात राजकीय वातावरण ...

Read more

मोठी बातमी! आज रात्री साडे आठ वाजता मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून, न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ...

Read more

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे गरीब मराठा समाजावर अन्याय- प्रकाश आंबेडकर

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून, न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

Recent News