Tag: अतुल भातखळकर

मोठी बातमी: भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द, ठाकरे सरकारला दणका

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला असून ठाकरे ...

Read more

‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’ महाड दौऱ्यावरुन भाजपचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

मुंबई: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तसेच रायगड, रत्नागिरी, साताऱ्यात दरड कोसळून दुर्घटना सुद्धा घडल्या ...

Read more

निलंबनाच्या कारवाईविरोधात भाजपच्या १२ आमदारांनी उचलले मोठे पाऊल

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप आमदारांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला. त्यांनी वेल मध्ये येत ...

Read more

पंकजांना डावलून प्रदेश भाजपची जोरदार बैठक; प्रश्नांची झोड उठताचं प्रवक्त्यांकडून पांघरण घालण्याचा प्रयत्न

मुंबई : मुंबई येथे सोमवारी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ...

Read more

आणि पटोले यांच्यासमोरच त्यांनी दिल्या, ‘सोनिया जिसकी मम्मी है, ओ सरकार निकम्मी है’ च्या घोषणा

मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना ...

Read more

“पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान”- मुख्यमंत्री

मुंबई : प्रचंड गदारोळात आणि राजकीय हेवे-दावे, टीका-टिपण्णी, आरोप-प्रत्यारोपटं सांगता झालेल्या, राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात, घडलेल्या आश्चर्यकारक राजकीय घडामोडींसोबतच ...

Read more

“फडणवीस सभागृहात एक बोलले आणि बाहेर एक वेगळंच बोलले”

मुंबई : राज्याच्या विधानसभेचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन जोरदार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णीच्या चिखल-राड्यानंतर आज संपले. या दोन दिवसात राज्याच्या राजकारणात सत्ताधारी ...

Read more

कालचा प्रकार बघून मी हि चकीत झालो; १२ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री ठाकरेंनी सोडलं मौन

मुंबई : विधिमंडळाच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मंगळवारी झाली. या अधिवेशनात सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन ...

Read more

भास्कर जाधव यांना मिळणार संरक्षण; गृहमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही

मुंबई : कालच्या जोरदार राड्यानंतर, आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने, विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केलं आणि नंतर ...

Read more

‘‘टप्प्यात आलेल्या भाजपचा महाविकास आघाडी सरकारकडून करेक्ट कार्यक्रम’’

प्रतिनिधी: अभिषेक नांगरे मुंबई: काल महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघणारी घटना पावसाळी अधिवेशनात घडली. पावसाळी अधिवेशन हे विविध कारणांनी वादळी ठरणार ...

Read more
Page 1 of 13 1 2 13

Recent News