Tag: अध्यक्ष नाना पटोले

“पटोलेंनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर..;”पटोलेंवर आता काॅंग्रेसच्या नेत्यांकडून टिकास्त्र

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात वाद सुरू आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या वेळी ...

Read more

“फडणवीसांवर विश्वास कसा ठेवणार? ‘तो अध्यादेश म्हणजे ओबीसींची फसवणूक” खडसेंकडून हल्लाबोल

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून रस्त्यावर उतरुन जेल भरो आणि ...

Read more

कठीण प्रश्न सोडवण्याची चावी फडणवीसांकडेच, ‘सामना’तून गायले गेले फडणवीसांच्या नेतृत्वाचे गोडवे; भाजपने मानले जाहीर आभार

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून रस्त्यावर उतरुन जेल भरो आणि ...

Read more

“इशाऱ्यावर चालणारा ‘वाघ’ फक्त सर्कसमध्ये असतो, नाहीतर त्या वाघाला पाळलेला ‘कुत्रा’ म्हणतात”

मुंबई : ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आणि सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या राजकीय आरक्षणाच्या अनुषंगाने, लोणावळ्यात ओबीसी महासंघाने २ दिवसांची ओबीसी (चिंतन) ...

Read more

वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसी असल्याने महसूल खातं मिळत नाही”, थोरात म्हणतात…

मुंबई : ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आणि सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या राजकीय आरक्षणाच्या अनुषंगाने, लोणावळ्यात ओबीसी महासंघाने २ दिवसांची ओबीसी (चिंतन) ...

Read more

मी फडणवीसांना सन्यास घेवू देणार नाही, कारण…- संजय राऊत

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ...

Read more

ओबीसी चिंतन परिषद : “पोटातले आहे ओठात, मात्र बाहेर येईना”, परिषदेत सर्वपक्षीय नेत्यांचे केवळ एकमेकांकडे बोट; वाचा सविस्तर

लोणावळा : ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आणि सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या राजकीय आरक्षणाच्या अनुषंगाने, लोणावळ्यात ओबीसी महासंघाने २ दिवसांची ओबीसी (चिंतन) ...

Read more

ओबीसी आरक्षण रद्द होण्याला जबाबदार असणाऱ्या मोदी सरकार विरोधात २६ जूनला काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. ...

Read more

बाळासाहेबांच्या बोटाला धरून भाजपा राज्यात वाढला त्याचा शिवसेनेला त्रास !

मुंबई: राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त ...

Read more

Recent News