Tag: जयंत पाटील

राष्ट्रवादी फुटीचे ‘दोन’ मास्टरमाईंड, पवारांच्या रडारवही दोघांचेच नाव

 विरेश आंधळकर, मुंबई :  शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनता राज्यातील आणखीन एक मोठा पक्ष फुटताना पाहत आहे. आजवर ...

Read more

का हवीय राष्ट्रवादीला पुणे लोकसभेची जागा? काँग्रेसशी दोन हात करण्याची तयारी..

भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. आगामी लोकसभा निवडणुकांना एक ते सव्वा वर्षाचा कालावधी ...

Read more

राष्ट्रवादीचा कॉंग्रेस राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले जयंत पाटील?

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही पक्षांच्या संबंधित राष्ट्रीय दर्जाच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये राष्ट्रीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ...

Read more

“जयंतराव..! आजकाल भविष्यवाणी सांगता सांगता खोटं बोलण्याचा पण धंदा सुरू केला”

मुंबई :  गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमनेसामने आले आहेत. यातच महाविकास आघाडीने सरकारने गेल्या अर्थसंकल्पाचे मागासवर्गीयांच्या ...

Read more

राऊतांचा ५०० कोटींचा आरोप, राहुल कुलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना अजूनही..”

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते आणि आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींचा भ्रष्टचाराचा आरोप केला आहे. पुणे ...

Read more

“विरोधकांना माफ करणं हाच आमचा बदला, ” फडणवीसांकडून सुचक विधान

मुंबई : मागच्या वेळी होळीला आमच्या मित्राला खोटं सांगून कुणीतरी भांग पाजून दिली होती. दिवसभर त्यांचं सगळं सुरू होतं. कुणी रडत ...

Read more

“चोरमंडळ या एका शब्दाने शेतकऱ्याला विधीमंडळातूनच गायब केलं,” राजु शेट्टीही सरकारवर भडकले

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ...

Read more

“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे राजकीय धुळवड जोरात”

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला आहे.  या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ...

Read more

“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोपडलं, उद्या सभागृहात.. ” अजित पवारांनी राज्य सरकारला दिला इशारा

नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडवून दिलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं ...

Read more

पहाटेच्या शपथविधीबाबत थोड्याच गोष्टी सांगितल्या, सगळ्या सांगतील तेव्हा… शिंदेंनी सभागृहात राजकीय बॉम्ब टाकला

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात सत्तांतरण झालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील, पण तिथे एकनाथ शिंदे यांनी ...

Read more
Page 1 of 15 1 2 15

Recent News