Tag: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

ठाकरे सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर, फक्त धूर सोडून प्रदूषण करतंय; अमित शहांनी उडवली खिल्ली

पुणे : राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटो रिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर असून हे सरकार ...

Read more

…तेव्हा फडणवीसचं मुख्यमंत्री होतील असं ठरलं होतं, शिवसेनेनेच सत्तेसाठी वचन मोडले – अमित शहा

पुणे : उद्धव ठाकरे म्हणतात की मी खोटं बोलतोय, चला आपण एक सेकंदासाठी मानू. पण उद्धवभाऊ तुमच्या सभेच्या मागे जे ...

Read more

हिंदू वोट बँकेचं माहित नाही मात्र शिवरायांनी पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं – सजंय राऊतांचा टोला

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला, असे ...

Read more

मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने पक्ष संपवला; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेनं निशाणा साधला. 'मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेनं सगळा पक्ष संपवला,' असं म्हणत पाटील ...

Read more

नांदेडमध्ये हिंसाचाराप्रकरणी ५० जणांना अटक; रझा अकादमीच्या आयोजकांसह ४०० जणांवर गुन्हे दाखल

नांदेड : त्रिपुरा येथे मशिदीची विटंबना केल्याच्या कथित प्रकरणावरुन राज्यात ठराविक मुस्लीम संघटनांनी मोर्चे काढले होते आणि त्या मोर्चांदरम्यान मोठा ...

Read more

हिंदुंची दुकान तोडली, जाळली, त्यावर कोणी बोललं का? देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल

मुंबई : अलीकडेच राज्यात अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले होते. त्रिपुरामध्ये मशिदीची नासधूस करण्यात आली, असा दावा ...

Read more

अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांना अटक  

अमरावती : अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास ९० जणांना अटक ...

Read more

जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये – नाना पटोले

मुंबई : त्रिपुरातील कथित घटनेच्या निषेधार्थ राज्यात काल अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चाला ...

Read more

अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे; अमरावतीच्या हिंसाचारावर अजित पवारांची सुचक प्रतिक्रीया

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या राज्यात आपण सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत आहोत. मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांना हे पाहवत नाही. ...

Read more

मोर्चाला परवानगी नव्हती, आंदोलकांवर कठोर कारवाई करणार – दिलीप वळसे पाटील

मुंबई : त्रिपुरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अमरावतीसह राज्यातील काही भागात मोर्चे निघाले. या आंदोलनाला कोणतीही परवानगी देण्यता आली नव्हती. केवळ ...

Read more
Page 1 of 7 1 2 7

Recent News