Tag: भागवत कराड

जन आशीर्वाद यात्रेतून भाजप कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहे – अजित पवार

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे सांगण्यात ...

Read more

संजय राऊतांनी शिवसेना पुर्णपणे खड्यात घातली; नारायण राणेंचा प्रहार

सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी केंद्रीय मंत्री म्हणून निवड केली. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जनआशीर्वाद यात्रा काढण्यात ...

Read more

राज्यात कायद्याचं राज्य आहे, मग अनिल परब यांना स्वत:हून अटक करा – चंद्रकांत पाटील

पुणे : राज्यात कायद्याचं राज्य आहे, या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला ...

Read more

संजय राऊतांवर चंद्रकांत पाटलांचा जोरदार प्रहार, अनिल परबांनाही दिला इशारा

कोल्हापूर : सध्या राज्यात भाजपच्या 'जन आशीवार्द' यात्रेवरून गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि विरोधी पक्षातील नेते ...

Read more

“अजून एखादा ‘करेक्ट’ कार्यक्रम करून टाकू”, संजय राऊतांचा सूचक इशारा

नाशिक : सध्या राज्यात भाजपच्या 'जन आशीवार्द' यात्रेवरून गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि विरोधी पक्षातील नेते ...

Read more

“राणेंची यात्रा ‘जन आशीर्वाद’ नाही, ती तर…”, संजय राऊतांनी पुन्हा एकदा डिवचले

मुंबई : सध्या राज्यात भाजपच्या 'जन आशीवार्द' यात्रेवरून गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि विरोधी पक्षातील नेते ...

Read more

औरंगजेब आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी औरंगाबाद शहर खिळखिळ केलं; भाजप आमदाराचा घणाघात 

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची खासदार भागवतराव कराड यांच्याशी बरोबरी करणं सोडाच पण एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलीलही खैरेंपेक्षा ...

Read more

माझा पराभव त्यांच्यामुळेच…चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट; केले भाजप केंद्रीय मंत्र्यावर गंभीर आरोप

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर, आज प्रसार माध्यमांसमोर बोलताना ...

Read more

पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली ...

Read more

ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी, गेल्या ३ दिवसांपासून मुख्यमंत्री, तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

Recent News