Tag: राम कदम

“तुम्हाला एवढीच हौस आहे, तर राजद्रोहाचा गुन्हा ओवैसींवर लावा”, ठाकरे सरकारला राम कदम यांचं खुलं आव्हान!

मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसा आणि हिंदुत्व यावर राजकीय वाद चालू आहेत त्यातच आता नव्या ...

Read more

“पवारांना बैठका घ्यायचाच असतील, तर मुख्यमंत्री त्यांनाच चार्ज का देत नाहीत?”

मुंबई - एसटी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी एकूण २२ संघटनांच्या कृती समितीसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी बैठक ...

Read more

यंदा गोविंदाची घागर उताणी होवू देणार नाही; दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर भाजप नेते ठाम

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने दहीहंडी मंडळं, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीसोबत घेतलेल्या बैठकीनंतर दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी नाकारली आहे. या ...

Read more

‘नाना, काँग्रेसला हे दोन्ही पक्ष भीक तरी घालतात का?’

मुंबई : गेल्याकाही दिवसात महाविकास आघाडीत सत्तेत असून देखील काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ...

Read more

‘शिवसेनेला वचन पाळणारा मित्र म्हणणे ही पवारांची राजकीय हतबलता’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष म्हटले आहेत. यावरून ...

Read more

‘शिवसेना हा “वचन पाळणारा मित्र” म्हणणे म्हणजे…’ राम कदम यांची जोरदार टीका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गुरुवारी २२ वा वर्धापनदिन साजरा झाला. यावेळी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी शिवसेनेला "वचन ...

Read more

‘मालाडमधील घटनेत 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेना शासित BMC कडून योजनाबद्ध हत्या’

मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे एका इमारतीचा भाग कोसळून 11 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मालाड मालवणी भागात ...

Read more

‘हा वसुली सरकारच्या पैसे मोजणाऱ्या मशीनला व्यस्त ठेवण्यासाठीचा प्रयत्न तर नाही ना ?’

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 1 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे. ...

Read more

‘आता फक्त कोरोना बरोबर बैठक राहिली आहे’

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला असून, दररोज कोरोनारुग्णांचा नवा उच्चांक पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड ...

Read more

 सरकारला बारवाल्यांची जास्त चिंता आहे का ?  

मुंबई :  सर्वसामान्यांसाठी अनेक महिन्यांपासून बंद असलेली मुंबई लोकल सेवा पुन्हा सुरू होणार आहे. ठाकरे सरकारने सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा दिला ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

Recent News