Tag: लातूर

आरोग्य विभागाच्या परिक्षेतील सावळा गोंधळ संपेना; एकाच वेळी चार परिक्षांचे वेगवेगळे केंद्र, विद्यार्थी संतापले  

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाची परीक्षा आज (२४ ऑक्टोबर) ला होत आहे. मात्र आजही परीक्षेच्या नियोजनाचा बोजवारा ...

Read more

देवेंद्र फडणवीसांनी मराठवाडा पाहणी दौऱ्यातून बीडला वगळलं; पंकजा मुंडेंचे ट्विट कनेक्शन?

बीड : मराठवाड्यात अतिवृष्टीने कहर केल्याने, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा ...

Read more

ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झाले, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार? – फडणवीस

लातूर : अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका ...

Read more

विमा कंपनीचे प्रतिनिधी सर्व्हेसाठी शेतकऱ्यांकडे पाचशे रुपये मागतात; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

हिंगोली : सरकारने कुठलीही चालढकल न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी व पीककर्ज ताबडतोब स्थगित करावे, अशी मागणी माजी ...

Read more

सत्तेचा अमर पट्टा घेऊन जन्माला आलेलं हे सरकार नाही; काही दिवसात आमचं सरकार निश्चित येणार – फडणवीस

यवतमाळ : यवतमाळ मधील वणी तालुक्यातील निळापूर गावात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली व ...

Read more

महापालिका निवढणुकीसाठी तीन प्रभाग रचना अंतिम, कोणाला फायदा होते ते पाहू – अजित पवार

पुणे : दोन प्रभाग पद्धतीची मागणी मी कधीच केली नव्हती. आता आम्ही तीन प्रभाग फायनल केले आहेत आणि हा निर्णय ...

Read more

मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारची ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; भाजपाने मात्र दावा फेटाळला

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक भागांना एकामागून एक चक्रीवादळे आणि अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण ...

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करतात हे पाहावं लागेल; मनसेचा टोला

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे . शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याचा ...

Read more

शेतकऱ्यांना सर्वेतोपरी मदत करणार; पण सर्व माहिती मिळाल्यावरच, अरोदर नाही – अजित पवार

पुणे : महाराष्ट्रात गुलाब चक्रीवादळामुळे हाहाकार माजला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पिक पाण्यात वाहून गेले ...

Read more

शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं, अंत पाहू नका, पंचनामे नकोत, तात्काळ मदत द्या – राणा जगजितसिंह

उस्मानाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांचं अतोनात आर्थिक नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

Recent News