Tag: “Lockdown is not a viable option

पुणेकरांनो नवीन नियम पाळा, महामारीपासून बाधित होणे टाळा!

पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांना कडक निर्बंधासह लॉकडाऊनपासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. ...

Read more

राज्यात चालू होणार ५ टप्प्यांमध्ये लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया; मंत्री विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ...

Read more
‘ठाकरे सरकारचा पुणेकरांना मोठा दिलासा! वीकेंड लॉकडाऊन उठवणार’

‘ठाकरे सरकारचा पुणेकरांना मोठा दिलासा! वीकेंड लॉकडाऊन उठवणार’

पुणे : पुण्यातील महामारीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्यात आले होते. दरम्यान, या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, ...

Read more
लॉकडाऊन असणारच! मात्र जनसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा

लॉकडाऊन असणारच! मात्र जनसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा

मुंबई : आजच्या कॅबिनेट बैठकीत राज्यातला लॉकडाऊन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातला सध्या ...

Read more
ठाकरे सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेतले गेले तीन महत्वाचे निर्णय

ठाकरे सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेतले गेले तीन महत्वाचे निर्णय

मुंबई : आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते, ते प्रामुख्याने मराठा आरक्षण आणि मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील ...

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या लॉकडाऊनबाबत दिले महत्वाचे निर्देश

मुंबई : राज्यातील महामारीच्या बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरुवातीला १५ दिवस कडक निर्बंध ...

Read more

लॉकडाऊन कायम, मात्र निर्बंध शिथील होणार; कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार ...

Read more

औरंगाबादच्या लॉकडाऊनवरून AIMIM आणि शिवसेना आमने-सामने

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण औरंगाबाद प्रशासन आणि आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय ...

Read more

राज्यातील लॉकडाऊन ४ टप्प्यात उठवणार; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता सरकार लॉकडाऊन  कधी उठवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News