Tag: mahavikas aaghadi goverment

“पटोलेंच्या ‘त्या’ घिसाडघाईच्या निर्णयामुळे चांगले चाललेले सरकार गेले”, शिवसेनेची जहरी टिका

मुंबई :  काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हा वाद आता दिल्लीपर्यंत गेला आहे. येत्या काही दिवसात काॅंग्रेसची कार्यकारीणी ...

Read more

आगामी निवडणुकांसाठी आघाडीत अनेक मतप्रवाह; शरद पवारांनी सांगितला युतीबाबतचा फार्म्युला

पुणे :  आगामी काळात महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राज्यातील राजकीय पक्ष मोर्चाबांधणी करताना दिसत आहे. ...

Read more

शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला खाली खेचणार; वीजकापणीवरून माजी ऊर्जामंत्र्याचं वक्तव्य

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सध्या वीजतोडणीचा मुद्दा चांगलाचं गाजला आहे. याचे पडसाद सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील बघायला ...

Read more

महाविकास आघाडी सरकार झुकती है! बस झुकानेवाला चाहिए

मुंबई :  राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलचं ...

Read more

पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड संघर्ष, महाविकास आघडीवर होणार याचा परिणाम?

मुंबई : आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून, राज्याच्या राजकारणात सातत्याने काही ना काही जबरदस्त घडामोडी घडतच आहेत. हळूहळू या सरकारमधल्या अंतर्गत ...

Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लगावले महाविकास आघाडी आणि भाजपला ‘मार्मिक’ टोले, वाचा सविस्तर

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात ...

Read more

“ती” यादी राज्यपालांकडेच, मात्र आता ही यादी देणे शक्य नाही

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा लंबकासारखा इकडून-तिकडे टोलवला जात असल्याने, आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद ...

Read more

‘मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा, महाराष्ट्र इतर राज्यांपुढे हात पसरणार नाही’- राजेश टोपे

पुणे : राज्यातला महामारीचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला, तरी हा फैलाव वाढत होता तेव्हा राज्यात ऑक्सिजन, औषधे आणि इतर ...

Read more

पाऊस हुलकावणी देतोय, शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करू नये – दादा भुसे

मुंबई : देशात मान्सूनच्या सरींनी शिडकावा करायला सुरुवात केली असली तरी, राज्यात मात्र मान्सून सरींनीं अजून हवा तेवढा जोर धरलेला ...

Read more

‘फक्त इच्छा नका व्यक्त करू, आग्रह धरा अन्यथा पाठिंबा काढून घ्या’- रामदास आठवले

मुंबई : राज्याच्या राजकारणात विनाकारणच मुख्यमंत्रीपदावरून राजकारण चालू असून, सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच सातत्याने मुख्यमंत्री पदाबाबत ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News