Tag: mahavikas aghadi sarkar

‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्री बोलले, भास्कर जाधवांना दिला कानमंत्र

रत्नागिरी : काल मुख्यमंत्री चिपळूण दौऱ्यावर असताना, , एका दुकानदार महिलेने, “तुम्हीच आमची मदत करू शकता, हवं तर खासदार-आमदारांचे २ ...

Read more

फडणवीसांचे भास्कर जाधवांना शालीतून जोडे, तर महाविकास सरकारला मोलाचा सल्ला

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीने आणि त्यामुळे आलेल्या महापुराने अनेकांचे संसार उघड्यावर आणले, तर अनेकांच्या जिवाभावाची माणसे त्यांच्यापासून हिरावून नेली. ...

Read more

राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांचे एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देणार – अजित पवार

सांगली : राज्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस चालूच आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे तर विविध भागात दरड कोसळण्याच्या दुर्घटना ...

Read more

“चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव”, पुण्यात भाजपचे जोडे मारो आंदोलन

पुणे : ''चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव, महिलांचा अपमान करणाऱ्या भास्कर जाधव चा धिक्कार असो'' अशी घोषणाबाजी ...

Read more

सांगलीतील भिलवडी बाजारपेठेचे अजित पवारांकडून बोटीतून पाहणी; खराब वातावरणामुळे कोल्हापूर दौरा रद्द

सांगली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची बोटेतून पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधून ...

Read more

कोल्हापूरात पावसाच्या पाण्यानंतर आता पिण्याच्या पाण्याचे संकट; पुणे महापालिकेची मदतीसाठी धाव

पुणे : अतिवृष्टीनंतर कोकण व पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराचे पाणी ओसरले असले तरी आता नवनवी संकटे समोर येत आहेत. कोल्हापूरमधील ...

Read more

पुण्यातील होर्डींग युद्ध सुरूच; भाजप- राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेची चमकोगिरी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असल्याने विविध आशयाचे ...

Read more

राज्याला मुख्यमंत्रीही नाही आणि प्रशासनही नाही, राणेंची बोचरी टीका

चिपळूण : रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४४ लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Read more

माझ्या जनतेवर दुःखाचा डोंगर, जन्मदिन साजरा करू नका; वाढदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून एकप्रकारे त्यांच्यामागे निसर्ग हात धुवून लागला आहे. राज्यावर आस्मानी संकटांची मालिकाच सुरु ...

Read more

एकदा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही! जगण्यासाठी त्यांनी जोडले हात

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आलं. त्यामुळे विसर्गानंतर नद्यांच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणावर वाढ झाली. तसेच, मुसळधार पावसामुळे पाणी ...

Read more
Page 43 of 49 1 42 43 44 49

Recent News