Tag: modi government

“मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झालं”; प्रणिती शिंदे

मुंबई :  ज्या ज्या ठिकाणी नोकऱ्यांच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे. त्याठिकाणी नोकऱ्या गमवण्याची वेळ मोदी सरकार सत्तेत आल्यामुळे झाले आहे. ...

Read more

पवारांनी २५ वर्षापुर्वी जे सांगितलं, आम्हाला ते दोन वर्षापुर्वी समजलं – संजय राऊत

मुंबई : महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. यातच आता संसदेचे हिवाळी अधिवेशन ...

Read more

अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक; सचिन सावंतांचा हल्लाबोल

मुंबई : केंद्रातील मोदी सरकार विरोधी पक्षांच्या सरकारांशी भेदभाव करत असून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत असते. आरटीआय ...

Read more

अमर, अकबर, अँथनी हिट झाला तसं हे सरकारही हिट होणार! नाना पटोलेंचा पलटवार

जालना : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, "नेहरू-गांधी ...

Read more

“जेवणाला बोलावलं मात्र हात बांधलेले, ही शुद्ध फसवणूक; आरक्षणावरुन शरद पवारांची केंद्रावर टीका

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात १२७ व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भातील विधेयक मांडून, मंजूर करण्यात आले. त्यामुळे, आता आरक्षणाची सूची ...

Read more

“संसदेत विरोधकांनी केलेल्या कृतीचे पवार समर्थन करतात का? त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे’’

मुंबई : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून, संसदेचं कामकाज एकही दिवस सुरळीत झालं नाहीये. यातच बुधवारी मोदी सरकारकडून संसदेत इन्शुरन्स ...

Read more

राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा – रामदास आठवले

नागपूर : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करा, अशी मागणी रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास ...

Read more

संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की, ही लोकशाहीला अशोभनीय घटना; राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

मुंबई : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून, संसदेचं कामकाज एकही दिवस सुरळीत झालं नाहीये. विरोधकांनी पेगॅसस आणि तीन कृषी कायद्यांसह, ...

Read more

बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या ५ बड्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई, आम्ही लढत राहू! काँग्रेसचा निर्धार

नवी दिल्ली : सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस आणि भाजपत अनेक मुद्द्यावरून खडाजंगी झाली; अजूनही हा वाद शमला नसताना, आता ...

Read more

“आम्हाला वाटले आम्ही हिंदुस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर आहोत, ही कसली लोकशाही?”

नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून, संसदेचं कामकाज एकही दिवस सुरळीत झालं नाहीये. विरोधकांनी पेगॅसस आणि तीन कृषी ...

Read more
Page 1 of 18 1 2 18

Recent News