Tag: Rehabilitation Minister Vijay Vadettiwar

दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 3700 कोटी जमा होणार; विजय वडेट्टीवारांची माहिती

नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच दिवाळीपूर्वी मदत देण्याचा सरकारचा निर्णय आहे, अशी ...

Read more

ठाकरे सरकारच्या अध्यादेश म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण – देवेंद्र फडणवीस

नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असताना आता महाविकास आघाडी सरकारनं अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या ...

Read more

ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध – देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने बुधवारी राज्यभरात भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ...

Read more

मोदी आणि फडणवीस ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी, आंदोलन केवळ नौटंकीसाठी – नाना पटोले

मुंबई : “राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपा सध्या करत असलेलं आंदोलन ही नौटंकी आहे”, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ...

Read more

…तर मी पदाचा राजीनामा देतो; मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

मुंबई : राज्यातल्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटेल असं दिसत नाही. आगामी पोटनिवडणुकांच्या बाबतीत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. राज्याचे ...

Read more

पूरग्रस्तांना मदत : महापालिका आयुक्त राजेश पाटील अन् टीमचे आमदार महेश लांडगेंकडून कौतूक

पिंपरी : सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तभागात मदत करुन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पथकाने मोलाचे योगदान दिले आहे. याबाबत भाजपा शहराध्यक्ष ...

Read more

मोठी बातमी : पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० ...

Read more

महसूल खातं मिळालं नाही ही खंत असेल, राजीनामा देऊन समाजावर असलेले प्रेम दाखवून द्या?

मुंबई:  ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर  भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी आंदोलन केलं. त्यानंतर लोणावळ्यात ओबीसींची परिषद भरलीय. त्यातही सर्व पक्षाते ...

Read more

मी बोलल्यानंतरच एवढा गोंधळ कशाला; वडेट्टीवार यांनी केली नाराजी व्यक्त

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यातील  लॉकडाऊन उठवण्याच्या मुद्दावरुन वेगवेगळी मत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.  जर आरोग्य मंत्री राजेश टोपे ...

Read more

Recent News