Tag: Sambhaji Raje Chhatrapati

निवडणुक न लढवण्याचे संभाजीराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले “मी लोकसभेसाठी १०० टक्के योगदान दिलं असतं..पण…”

कोल्हापुर :  लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर देशातील राजकीय वातावरण गरम होऊ लागलंय. यातच महाराष्ट्रात दोन्ही आघाड्यांनी अद्याप आपले पत्ते खोलले ...

Read more

कोल्हापुरची जागा शाहू महाराज लढवणार, स्वराज्य पक्षाने घेतली मोठी भूमिका

कोल्हापुर : मागील काही दिवसापासून कोल्हापुर लोकसभा मतदारसंघावरून ठाकरे गट आणि कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. कोल्हापुरची जागा सध्या ठाकरे गटाकडे ...

Read more

महाविकास आघाडीत आल्यास उमेदवारी मिळणार, संभाजी राजेंसाठी लोकसभा मतदारसंघ ठरला ?

कोल्हापुर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी जय्यत तयारी करतांना दिसत आहे. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी आघाडीने आता मित्र ...

Read more

“संभाजी राजे तुम्ही फक्त एका समाजाचे नाहीत,”,छगन भुजबळांनी संभाजी राजेंना सुनावलं

नाशिक : संभाजी राजे तुम्ही फक्त एकाच समाजाची बाजू कशी उचलू शकता. तुम्ही राजे शाहू महाराजांचे वशंज आहात. असं म्हणत ...

Read more

“सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र”, संभाजी राजेंची सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीवर नाराजी

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील ...

Read more

“..तोपर्यंत मी गडावरून उतारणार नाही,” संभाजी राजेंचं शिवभक्तांना आवाहन

रायगड : आज संपुर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापुरसह संपुर्ण राज्यात ...

Read more

गौतमी पाटीलच्याबाबत संभाजी राजेंनी भूमिका बदलली, म्हणाले की, “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण.!”

पुणे : गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील हिच्या आडनावावरून अनेक वाद उफाळून आला. गौतमी पाटील हिचं आडनाव पाटील नसून चाबुस्ककर ...

Read more

काळाराम मंदिरात छत्रपती संयोगिताराजे यांच्याकडून पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र, राजकीय वर्तुळात चर्चा

नाशिक : काल संपुर्ण राज्यात मोठ्या उत्साहात राम नवमीच्या निमित्ताने सण साजरा करण्यात आला. यातच नाशिक येथील काळाराम मंदिरात देखील ...

Read more

“इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्हा जगाल”, संभाजी राजेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं ...

Read more

“राजघराण्यातील व्यक्तींनी संजय राऊतांसारख्या फडतूस माणसाला बोलण्याची संधी देऊ नये!”

मुंबई - संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण आरोप प्रत्यारोपांमुळे तापलेलं असतानाच रविवारी शिवसेनेचे प्रवक्ते ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

Recent News