Tag: thackeray government

राज्यात पाच महिन्यात १०७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; ठाकरे सरकारची माहिती

मुंबई : राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत एकूण १०७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाचं हिवाळी ...

Read more

“गुलाबराव पाटलांनी माफी मागितली, लगेच मुख्यमंत्र्यांनी माफही केले. ही नौटंकी चालणार नाही”

मुंबई - हेमा मालीनींच्या गालांवरून मंत्री गुलाबराव पाटलांनी एक वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया ...

Read more

अशोक चव्हाण बरोबर बोलतायं, काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीची सत्ता; बाळासाहेब थोरातांचा इशारा  

मुंबई : महाराष्ट्रात 2019 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. उद्धव ठाकरे हे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. हे सरकार अंतर्विरोधाने ...

Read more

ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने डेटा गोळा करावा – नाना पटोले

मुंबई : इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असलेला डेटा गोळा करण्याचे काम राज्य सरकारने तातडीने हाती घ्यावे. मुख्यमंत्री ...

Read more

आता किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार लवकरच घोषणा करणार?

मुंबई : महाराष्ट्रात आता तुम्हाला एखाद्या किराणा स्टोअरमध्ये जर वाईनच्या बाटल्या दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको. कारण जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या ...

Read more

ठाकरे सरकारला मोठा धक्का: ओबीसी आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणासंदर्भातसर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू होती. मात्र, आज (बुधवार) झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च ...

Read more

पाच नाही तर पंचवीस वर्षे महाराष्ट्रात ठाकरे सरकार टिकणार; खासदार सुप्रिया सुळेंचा दावा  

मुंबई : मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्याच्या, खासदार, आमदारांच्या विरोधात ईडीची जोरदार कार्यवाही सुरु आहे. भारतीय जनता ...

Read more

महाविकास आघाडी सरकारला पाटलाच्या नाही तर खानाच्या पोराची चिंता; नितेश राणेंची सडकून टीका

मुंबई : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या १५ दिवसांपासून संप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विलगीकरण करा अथवा संप मागे घेणार नाही ...

Read more

नितेश राणेंची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली. या सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामांवर विरोधकांनी सातत्याने टीका केली आहे. ...

Read more

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका; ‘या’ प्रकरणात कारवाई झाल्याने उडाली खळबळ

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणात ठाणे पोलिसांनी ...

Read more
Page 2 of 87 1 2 3 87

Recent News