Tag: “The time that has been given should be used to restore OBC reservation” – Pankaja Munde

अमित शहा मुंबईत, भाजपचे सर्व नेते उपस्थित, पंकजा मुंडे गायब? राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे गायब असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा ...

Read more

“जलील यांनी सांगितल्यानंतर पंकजा मुंडे लगेचच पक्ष काढणार नाहीत, त्यांचा पक्ष विचार करेल” रावसाहेब दानवे

जालना : विधान परिषदेच्या निवडणुकीत आमचा एकनाथ खडसे यांनाच पराभूत करण्याचा डाव नसून, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचा देखील पराभव करू. व्यक्तीच्या ...

Read more

“ओबीसी, मराठा आरक्षणाचं वाट्टोळ करणाऱ्या प्रस्थापितांची हीच खरी वृत्ती”; पडळकारांचा सुप्रिया सुळेंवर टिकास्त्र

पुणे :  राज्यात आगामी काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याआधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाचं तापला आहे. ...

Read more

“पंकजाताई माझी मोठी बहिण, कोणीही मुर्खपणा करू नये”; निलेश राणेंनी भाजपच्याच नेत्याला खडसावलं

मुंबई :  राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीतही उमेदवारी डावल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठा राडा घातला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत ...

Read more

पंकजा मुंडेंना उमेदवारी का नाकारली? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीकरीता येत्या २० जून रोजी मतदान होत आहे. यावेळी भाजपकडून पाच उमेदवार मैदानात उतरले ...

Read more

“मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलल्यानंतर काही लोकांवर का आभाळ कोसळ्यासारखं झालं”?

मुंबई :  गोपीनाथ मुंडे यांनी त्यापुर्वी निवडणुकीबद्दल माझ्या आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेतला की हे दोघेही निवडणुक लढणार. आज ...

Read more

“मराठा आरक्षणाला बेताल विरोध करणाऱ्या सदावर्तेच्या माध्यमातुन फडणवीसांनी आरक्षण घालवले”

मुंबई :  2019 विधानसभा निवडणुकीच्या 2 महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून केंद्राकडे इम्पिरीकल डेटा मागितला तेव्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले ...

Read more

पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली ...

Read more

ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी, गेल्या ३ दिवसांपासून मुख्यमंत्री, तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News