IMPIMP

‘त्या’ प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला चालना, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

devendra fadnavis ON narendra modi

ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार आहे. केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ’89व्या’ बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा…“तेव्हा एकनाथ शिंदे कॉंग्रेसमध्ये जाणार होते, पण..”,पृथ्वीराज चव्हाणांचा उल्लेख करत राऊतांचा दावा 

पुढे बोलतांना ते म्हणाले की,  “32.460 किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाय तसेच बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत यांसारख्या प्रवाश्यांच्या आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांच्या कनेक्टीव्हिटीमध्ये वाढ अपेक्षित आहे.

हेही वाचा…बीडच्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे पवारांचाही हातभार ; अंजली दमानियांचा जोरदार पलटवार 

हा पायाभूत प्रकल्प ‘पीएमजीएस एनएमपी’च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, यामुळे विविध ठिकाणांदरम्यान जोडणी सुधारेल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे आभार..! असे दवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“पवारांनीच पुरस्कार दिला, मग जागरण गोंधळ आंदोलन कितपत योग्य”, जगताप यांचा युगेंद्र पवारांना सवाल 

हेही वाचा…धनंजय मुंडेंची सहा महिन्यात आमदारकीही जाणार, करूणा मुंडेंचा मोठा दावा 

श्रावणी बाळा..!’या नालायक राक्षस लोकांनी ; मुंडेंचा उल्लेख करत शिक्षकाने उचचलं टोकाचं पाऊल

हेही वाचा…महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात ; संघटनेकडून रोहित पवारांना सवाल 

हेही वाचा..“राणे बाप-पुत्रांचे २०१६ चे व्हिडीओ पाहा, त्यात ते कसे मटण तोडताहेत,” वडेट्टीवारांचा प्रहार 

 

 

Total
0
Shares
Previous Article
Malegaon Election 2025 (2)

"पवारांनीच पुरस्कार दिला, मग जागरण गोंधळ आंदोलन कितपत योग्य", जगताप यांचा युगेंद्र पवारांना सवाल

Next Article
manikrao kokate

कोकाट्यांवर निर्णय देण्यास न्यायाधीशांवर RSS चा दबाव आहे का? तीव्र शब्दांत हल्लाबोल

Related Posts
Total
0
Share