पुणे : येत्या दहा जूनपासून सुरू होणारं राज्याचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन आता जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या अधिवेशनाकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं होतं. तसेच राज्यातील अनेक प्रश्न देखील यात सोडविले जाणार होते. मात्र आता हे अधिवेशन येणाऱ्या जुलै महिन्यात होणार आहे.
हेही वाचा…शेलारांची राज ठाकरेंसोबत चर्चा, अभिजित पानसे उमेदवारी मागे घेणार का ? दिलं हे उत्तर
राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या १० जून पासून सुरू होणार अशी माहिती समोर आली होती. मात्र निवडणुक आयोगाने विधान परिषदेची निवडणुक घोषीत केली आहे. त्यासाठी येत्या २६ जुन रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल येत्या ०१ जूलैला लागणार आहे. त्यामुळे जुनपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे.
हेही वाचा…“०४ जून च्या नंतर अजित दादांची नौका बुडणार”, शरद पवार गटाचा खोचक टोला
दरम्यान, विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक संपल्यानंतर म्हणजेच जुलैमध्ये हे अधिवेशन होण्याची शक्यता आहे. मात्र अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“रक्ताचा नमुना घेण्यासाठी ६ तास, नंतर पिझ्झा खाऊ घातला, अमितेश कुमार यांची बदली करा”
हेही वाचा..“तुम्ही नेमकं देसाई आहात की कसाई”? रवींद्र धंगेकरांचा शंभुराजेंना सवाल
हेही वाचा…कॉंग्रेसचे संदीप गुळवे ठाकरे गटात, नाशकातील विधान परिषद निवडणुकीचं चित्र बदलणार
हेही वाचा…०४ जूननंतर अजितदादा गटात बंड, सुनील तटकरे आमदारांना घेऊन डायरेक्ट भाजपमध्ये जाणार ?
हेही वाचा..अपघात झाल्यानंतर सुनील टिंगरे पोलिस स्टेशनमध्ये का गेले ? अजित पवार म्हणाले…