तक्रारदार तक्रार करून गायब झाला, कुठे गेला माहित नाही, पण केस सुरू आहे; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

औरंगाबाद : तुमच्याकडे एक आरोपी गायब आहे. पण आमच्याकडे एका तक्रारदाराने तक्रार केली. तक्रार करून गायब झाला. कुठे गेला माहीत...

Read more

सरकारच्या जीआर’ वर औरंगाबाद’च्या अगोदर संभाजीनगर; नामकरणाचा वाद पुन्हा पेटणार?

औरंगाबाद : राज्यात औरंगाबाद की संभाजीनगर यावरून गेल्या तीस वर्षांपासून औरंगाबादचं राजकारण केंद्रित आहे. शिवसेनेच्या वतीने संभाजीनगरची हाक दिल्यानंतर पण...

Read more

गाव जेवण एक दिवस देणार की पुढील तीन वर्षे? अशोक चव्हाणांनी घेतली चंद्रकांत पाटलांची फिरकी

नांदेड : देगलूर-बिलोलीतून भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली...

Read more

ईडीची पुढची कारवाई काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने नांदेडमध्ये उडाली खळबळ

नांदेड : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. शिवसेना,...

Read more

पंकजाताई, सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिले होते का? धनंजय मुंडेचा पलटवार

बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भगिनी पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. पंकजा...

Read more

गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही – महादेव जानकर

बीड : आज भगवानगड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी पंकजा मुंडे, प्रितम मुंडे, रासपचे अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट...

Read more

वेळ आली तर तुमच्यावर जीव सुध्दा ओवाळून टाकेन; पंकजा मुंडेंची भगवानगडावर तुफान फटाकेबाजी

बीड : आज कुठल्याही पक्षाचं राजकारण नाही..हा मेळावा केवळ लोकांना दिशा देण्यासाठी आहे. तुम मुझे कबतक रोकोगे...अशी कविता ऐकवत खास...

Read more

ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं – पंकजा मुंडे

औरंगाबाद : आधीच उपाशी त्यात उपवास अशी आज ओबीसीची स्थिती आहे' माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी एका...

Read more

विमा कंपनीचे प्रतिनिधी सर्व्हेसाठी शेतकऱ्यांकडे पाचशे रुपये मागतात; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

हिंगोली : सरकारने कुठलीही चालढकल न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी व पीककर्ज ताबडतोब स्थगित करावे, अशी मागणी माजी...

Read more

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान, पंचनामे होत राहतील, आधी शेतकऱ्यांना मदत करा – फडणवीस

नागपूर : ज्यावेळी अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज...

Read more
Page 1 of 9 1 2 9

Recent News