अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची ...
Read more