दिल्ली : मोदी काय बोलणार याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही के ते नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलणार आहेत. मात्र, आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, देशात आता ज्या पद्धतीने कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे ते लक्षात घेता ते याच विषयी बोलण्याची शक्यता अधिक आहे.
यापूर्वी जेव्हा पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केलं होतं तेव्हा त्यांनी देशासमोरील आव्हानं आणि त्याचा सामना करण्यासाठी काही उपाययोजना याबाबतीच माहिती दिली होती. त्यामुळे आता याच उपाययोजनांवर पुन्हा जोर दिला जाण्याबाबत पंतप्रधान मोदी बोलू शकतात.
जेव्हा कोरोनाचे आव्हान जगासमोर होते तेव्हा पंतप्रधान मोदींनी आपण या संकटाशी लढण्यास कसे तयार असायला हवे हे सांगितलं होतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी आज देशावासियांना जे संबोधन करणार आहेत ते नक्कीच विशेष असणार आहे.
Read Also ;
फडणवीसांना अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटत आहे… https://t.co/Xa3kF0T0wX @Prksh_Ambedkar @Dev_Fadnavis
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 20, 2020