नवी मुंबई : कर्नाटकमधील कॉंग्रेसचं सरकार पाडण्यासाठी राजकीय विरोधकांकडून मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि माझ्याविरोधात काळी जादूचा प्रयोग करत शत्रू भैरवी यज्ञ केला जात असल्याचा दावा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी केलाय. एका पत्रकार परिषदेत हाताला बांधलेल्या पवित्र धाग्याबद्दल विचारले असता. त्यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतलं रामललांचे दर्शन
पवित्र धाग्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी माझ्या मनगटावर पवित्र धागा बांधला आहे, वाईट नजरांपासून वाचवण्यासाठीच हे कवच बांधले आहे. तसेच केरळच्या तांत्रिकांच्या मदतीने राजा राजेश्वर मंदिराच्या नजीक एका निर्जन स्थळी काळ्या जादूचे विधी पार पाडले जात आहेत. या विधीमध्ये पशुंचाही बळी दिल्याचा दावा त्यांनी केलाय.
हेही वाचा..“..तर विशाल अग्रवालला वाचवणारी सगळी नावं समोर येतील”, पुणे अपघाताबाबत मोठी अपडेट समोर
कर्नाटकमधील कॉंग्रेसचे सरकार पाडण्यासाठी आमच्या विरोधात शत्रू भैरवी यज्ञ केला जात आहे. यामध्ये विरोधकांकडून अघोरी यत्र केला जात असून यामध्ये २१ बकऱ्या, तीन म्हशी, २१ काळ्या मेंढ्या आणि पाच डुकरांचा बळी दिला जात आहे. केरळच्या राज राजेश्वरी मंदिराजवळ हा यज्ञ केला जात आहे. शत्रूचा समूळ नाश करण्यासाठी या यज्ञात पंचबळी देण्यात येत असतात. असेही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा..मोठी बातमी…! मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय
हेही वाचा..“राज्यसभा सोडा, लोकसभेची उमेदवारी मी नाकारली”, नाराजीच्या चर्चेवर भुजबळांचं पुर्णविराम
हेही वाचा…घोंचू..! “मोदी खरोखरच देव आहेत, मग ते ध्यान कुणासाठी करतात ?”
हेही वाचा…“तर हे मंत्री नेमके कोणते उद्योग करतात? विरोधकांचा सरकारवर निशाणा
हेही वाचा..नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुक रंजक होणार, ठाकरे अन् शिंदें आमनेसामने