IMPIMP
Browsing Category

Mobile

23 posts

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

hb

वाचन प्रेरणा दिन आणि लेखन, वाचनाबद्दल माझा अनुभव

हेरंब कुलकर्णी : मनोविकास प्रकाशनाने माझी ‘परीक्षेला पर्याय काय ?’ ‘आमच्या शिक्षणाचे काय?’ ‘जे कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स’…
जलील

भाजपच्या लोकांच्या घरी आई बहिणी नाहीत का ? – इम्तियाज जलील

औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत.…
mathura

मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आंदोलनासाठी १५ ऑक्टोबरला बैठकीवर सर्व राजकीय पक्षांचं लक्ष्य

मथुरा : मथुरेतील कृष्णजन्मभूमी मुक्त करण्यासाठी धर्मगुरूंची एक बैठक वृंदावन येथे १५ ऑक्टोबरला होणार असून त्यात भगवान कृष्णाचे…
rane

जे नातवाची लायकी काढतात ते काय मराठ्यांना आरक्षण देणार? निलेश राणेंचा पवारांना खोचक सवाल

मुंबई: मराठा आरक्षणावरून सध्या महाराष्ट्र्रात राजकीय वातावरण तापलेलं आहे, जेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिली तेव्हापासून महाराष्ट्रात संतप्त…
modi

हाथरस गँगरेपः PM मोदी गप्प का? विरोधकांचा हल्लाबोल, सोशल मीडियावरही आक्रोश

नवी दिल्ली : युपीतील हाथरसमध्ये दलित तरुणीवर निर्भयासारखे क्रूर कृत्य केल्याची घटना उघड झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. सोशल…
maratha

महत्त्वाची बातमी ! संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत ठरणार मराठा आंदोलनाची रणनीती

नाशिक : सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी सरकारविरोधात…
bjp

सिल्वर ओकसमोर जाऊन मी आरक्षणासाठी आंदोलन करणार, आ.गोपीचंद पडळकरांचा इशारा

मुंबई : मागील काही वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सगळ्या पक्षांनी आश्वासने दिली होती पण प्रत्यक्षात मात्र धनगरांना…
BJP

बिहारमध्ये निवडणुका जाहीर होताच राडा,कार्यकर्त्यांत मोक्कार हाणामारी

पाटणा : बिहारमध्ये विधानसभेची तारीख आज निवडणुक आयोगाने जाहीर केली. त्यानंतर बिहारमध्ये राजकीय पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये भांडण सुरू…

पवारांसोबत राहुन राऊतांना कोलांटउड्या मारायची सवय झाली आहे

मुंबई: कोरोनाच्या काळात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवर त्यांनी तीर चालवले आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची पक्की करणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका…
भारत बंद

शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरून केला शेती विधेयकाचा विरोध,राष्ट्रपतींची विधेयकावर स्वाक्षरी अद्याप बाकी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरीही त्यातून शेतकरी हित साधले…