राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? विजय वडेट्टीवारांचं दिलं स्पष्टीकरण

नागपूर : मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातल्या निर्बंधांवर मोठं भाष्य केलं असून, आता निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रातच...

Read more

‘या’ ५ जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

पुणे : आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या...

Read more

“राजकारण आपलं पण जीव जातो जनतेचा”, मुख्यमंत्र्यांनी मनसे-भाजपला सुनावले

मुंबई : महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल देशाच्या टास्क फोर्सने इशारा दिल्यांनतर, राज्याच्याही टास्क फोर्सने पावले उचलायला सुरुवात केली आहे. या...

Read more

महाराष्ट्रात पुन्हा Lockdown? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील, गणेशोत्सव, नवरात्र आणि कदाचित दिवाळी हे सण निर्बंधांतच साजरे...

Read more

मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार; वाचा महापालिका प्रशासनाची नवी नियमावली…

मुंबई : कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने मुंबई महापालिकेची धडधड वाढली आहे. शहरावर विषाणूची तिसरी लाटच धडकल्याची भिती असून या...

Read more

दहीहंडी साजरी करणार! मनसे-पोलीस आमने-सामने, पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

ठाणे : एकीकडे भाजपने मंदिरे उघडण्यासाठी 'शंखानाद' आणि 'घंटानाद' आंदोलन छेडले असताना, दुसरीकडे मनसेही दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर आक्रमक भूमिका...

Read more

‘या’ महिन्यात राज्यात येणार सर्वात धोकादायक तिसरी लाट, राजेश टोपे म्हणाले…

जालना :  नीती आयोगाने सप्टेंबर-ऑकटोबर महिन्यात, देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे एका पत्रकात सांगितले आहे. दरम्यान, नीती आयोगाच्या 'त्या'...

Read more

तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल”, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

मुंबई : राज्यातील महामारीची दुसरी लाट आटोक्यात आल्याने, राज्यातील अनेक जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दुसरीकडे, लसीकरणाचा वेगही वाढवण्यात...

Read more

ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयाचा मनमानी कारभार, ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची अचानक हकालपट्टी!

ठाणे : राज्यातील महामारीच्या दुसऱ्या लाटेवर राज्य सरकारने नियंत्रण आणले आहे. याचाच परिणाम म्हणून १० जिल्ह्यांतील निर्बंध स्तर ३ वर...

Read more

कोरोनाकाळात ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा, पंतप्रधांनच सगळ्या मृत्यूंना जबाबदार

सोलापूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. "महामारीच्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवायला...

Read more
Page 1 of 16 1 2 16

Recent News