केंद्रातील भाजप सरकारने घाईघाईने लोकशाहीची व संसदेचे नियम पायदळी तुडवून मंजूर करून घेतलेले कायदे शेतकरी विरोधी आहेत. या काळ्या कायद्यांमुळे बड्या उद्योगपतींना शेतक-यांची लूट करण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सरकारने हे काळे कायदे मागे घ्यावेत.#SpeakUpForFarmers pic.twitter.com/VaIYWCDPnd
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 26, 2020
भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा निषेध करत काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. आज राज्यभरात #SpeakUpForFarmers ही ऑनलाईन मोहीम चालवण्यात आली. या मोहिमेत काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या मोहिमेला शेतक-यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, असे ते म्हणाले.
Read Also :
BREAKING NEWS
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट, राऊत म्हणतात…https://t.co/Y0B3kEwOX1#SanjayRaut #DevendraFadanvis
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020