पाटणा : बिहार विधानसभा २०२० निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून तरीही राष्ट्रीय जनता दल हा नंबर १ चा पक्ष ठरला आहे. राजदला काँग्रेसची साथ मिळाली नाही, असं बोललं जात आहे, पण आता त्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिला आहे.
निवडणुकीतील पराभवाबाबत आम्ही बिहारमधील आपले वरिष्ठ नेतृत्व, निवडणूक उमेदवार आणि जिल्हा कॉंग्रेस समित्यांशी चर्चा करू आणि निष्कर्षावर पोहोचू. त्यानंतर आम्ही हाय कमांडला कळवू, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस सरचिटणीस तारिक अन्वर यांनी दिली आहे.
We will hold discussions with our top leadership in Bihar, our election candidates & our District Congress Committees, and reach a conclusion. We will then inform the High Command: Tariq Anwar, Congress General Secretary #BiharResult https://t.co/vdaYSV5LyA
— ANI (@ANI) November 12, 2020
Read Also :
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक, कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार?
भारत -चीन यांच्यातील सीमा तिढा सुटण्याची चिन्हे
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र सरकारचे कौतुक
भाजप आमदारांनी साथ सोडू नये म्हणूनच फडणवीसांना ‘हे’ नेहमी सांगावं लागतं….
‘महाविकास आघाडीच्या आपसातील कुरबुरीच हे सरकार पडण्यास कारणीभूत ठरतील’