मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्शवभूमीवर २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले होते. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
‘ नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं २० कोटींचं पॅकेज कुठे गेलं , या पॅकेजचा फायदा कुणाला झाला याबाबत स्पष्टीकरण द्यावे, की याचा फायदा मित्रांचा सगळा एनपीए साफ करण्यसाठी गेला हे मोदींनी सांगावे’ असे प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना सवाल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे ढासळलेल्या अर्थव्यव्यस्था सुरळीत आणण्यासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केले होते.यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.