मुंबई : मराठा समाज कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंवा कुठल्याही राजकीय अजेंडा घेवून मी आलो नाही. अवघा महाराष्ट्र पिंजून काढलायं आणि काढतच राहणार, आज मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायासाठी माझा लढा आहे, अशी भूमिका संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे..
त्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे …
माझ्यामुळे मराठा समाज शांत आहे.
उद्या प्रकाश आंबेडकरांना भेटणार
महाराष्ट्र दौरा सुरुच राहिल
आरक्षणासाठी शक्य आहे ते केल
मी दिलेले ३ पर्याय सरकारने मान्य केले
गायकवाड समितीचा अहवाल नाकारलाय
अवघा महाराष्ट्र पायाखाली पिंजून काढलायं
रिव्हिव्ह पिटिशन फाईल अधी तयार करा
आरक्षण टिकले नाही तर फेरविचार याचिकेच पर्याय
सध्या कोरोनाचे संकट आहे
गरीब मराठ्यांना न्याय द्या
७० टक्के मराठा समाज गरीब आहे
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जुनला झाला
६ जुनपर्यंत न्याय मिळला नाही तर रायगडावरून सुरूवात करू
शिवाजी महाराज असते तर अस मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले नसते
लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा नाहीतर संभाजीराजे एकटा नसेल सगळे मराठे एकत्र येतील
एससी समाजाची बराबरी करू शकत नाही
संभाजीराजेंचा ६ जुन पर्यंत अल्टिमेट, नाहीतर रायगडावरून आंदोलनाची सुरूवात करू
६ जुन पर्यंत ५ प्रश्न मार्गी लावा
२ दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा
आरोप-प्रत्यारोपासाठी अधिवेश नको
दिल्लीत पहिल्यांदा गोलमेज परिषध होणार
५० कोटी रुपयांत सारथीचे काय नियोजन करणार
सारथीसाठी १००० कोटी रुपये द्या
केवळ जागा रिक्त सोडणे म्हणजे आरक्षण नव्हे
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आम्ही आदर करतो
नियुक्त्यांना आरक्षण देवून टाका
सारथीमधून शाहू महाराजांच नाव काढून टाका
नुसत मराठा समाजाच नेतृत्व करत नाही
मला बहुजनांची चिंता आहे
यातून माझ राजकीय नुकसान होत आहे
मराठा समाजाला सुविधा द्याव्याच लागती
महाराष्ट्र दौऱ्यात सगळ्या नेत्यांना भेटलो
उद्या प्रकाश आंबेडकर यांना भेटणार आहे
मराठा समाजाला वाऱ्यावर सोडू नका, एकत्र या
गरीब मराठ्यांसाठी एकत्र या
माझा मान सन्मान गेला खडयात
मराठ्यांसाठी मी काहीही करायला तयार
माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे
आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांना भेटत राहणार
मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रमुखांना पत्र पाठवावी
मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी
आरक्षणासाठी किती दिवस जाणार
जिल्ह्या – जिल्ह्यात वसतीगृह उभारा
बहुजनांप्रमाणे मराठ्यांना न्याय द्या
मुख्यमंत्र्यांना मी ५ गोष्टी सांगितल्या
अशी भूमिक खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलतना मांडली.