Tag: मराठा समाजाच्या आरक्षणाची संपूर्ण जबाबदारी आता केंद्र सरकारची ; नाना पटोले

शेतकऱ्यांच्या नावावर केंद्र सरकार पेट्रोल- डिझेलमध्ये लूट करतंय – नाना पटोले

वर्धा : शेतकऱ्यांच्या नावावर प्रत्येक लिटर पेट्रोलमागे पावणेतीन रुपये केंद्र सरकार वसूल करीत आहे. या पैशाचा हिशेब मागण्यासाठी मोठे आंदोलन ...

Read more

केंद्राने लसीकरणासंदर्भात देशाचा एक चार्ट बनवून जनतेसमोर ठेवावा – नवाब मलिक

मुंबई : केंद्र सरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी लसीकरणासंदर्भात देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

Read more

आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार; नाना पटोलेंची घोषणा

मुंबई : राज्यात पहिल्यांदाच तीन प्रमुख पक्ष एकत्र येऊ महाविकास आघाडीचं सरकार बनलं आहे. भाजपा नेत्यांकडून सातत्याने हे सरकार जास्त ...

Read more

‘आरक्षणाला जबाबदार ठाकरे सरकारच, त्यांच्याच अर्ध्या मंत्र्यांना आरक्षण नकोय!’

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार चांगलेच अडचणीत सापडले असून, आत्तापर्यंत या प्रश्नावरून सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी ...

Read more

‘राज्याच्या राजकारणात आता शिळेपणा आलाय; संभाजीराजेंनी पुढाकार घेऊन तो दूर करावा’

पुणे : संभाजीराजेंनी काल मराठा आरक्षणावरून आपली भूमिका थेट आणि स्पष्टपणे मांडून ठाकरे सरकारला आणि राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना इशारा दिल्यानंतर, ...

Read more

६ जूनपर्यंत ५ मागण्या पूर्ण करा, नाहीतर रायगडावरून आंदोलनाची सुरुवात!

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर, मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि संतापाची लाट ...

Read more

संभाजीराजेंनी मांडली निर्णायक भूमिका; पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे…

मुंबई : मराठा समाज कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंवा कुठल्याही राजकीय अजेंडा घेवून मी आलो नाही. अवघा महाराष्ट्र पिंजून काढलायं आणि ...

Read more

मराठा समाजाच्या आरक्षणाची संपूर्ण जबाबदारी आता केंद्र सरकारची ; नाना पटोले

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर ...

Read more

Recent News