मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित ब्राह्मण समाजाच्या मागण्या प्रलबित आहे ब्राह्मण समाज्या मागण्यांचे निवेदन माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना या निवेदनात
ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी व त्यात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, ब्राह्मण समाजावर होणारी जातीय विखलफेक थांबविण्यासाठी व महापुरुषांची होणारी बदनामी वाचविण्यासाठी कायदा करण्यात यावा. यासंदर्भात मागण्यांचे निवेदन माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र सदन दिल्ली तसेच संसद भवन येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्णाकृती पुतळा स्थापन करण्यात यावा, 4)पुण्यातील शनिवार वाडा येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे सृष्टि व पुद्धाच्या इतिहासाचे संग्रहालय व पेशवे स्थापन करण्यात यावी. सी.बी.एस.सी, स्टेट बोर्ड यांच्या पाठ्यपुस्तकात श्रीमंत धोरले बाजीराव पेशवे यांचा चहा सामाविष्टकरण्यात यावा, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. ब्राह्मण समाजासाठी शेतकऱ्यांना शेतीची अवजारे व ट्रॅक्टर मोफत उपलब्ध करून देण्यात बावे. प्रत्येक जिल्ह्यातील ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृह बांधून द्यावेत.
पुरोहितांना मासिक पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे, वर्ग २ च्या इनाम जमीनी या वर्ग 1 कराव्या विकसीत करण्याचा अधिकार द्यावा, बाह्मण समाजाला के जीट पी जी शिक्षण मोफत द्यावे. असे निवेदन माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना देन्यात आले या निवेदनात आले माजी मंत्री अर्जुनराव खोतकर पुढे बोलताना म्हणाले आठ दिवसात मुंबई येथे मुख्यमंत्री उध्व ठाकरे यांची भेट घेऊन निचित त्याना निवेदन सादर करनार आसल्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सागितले यांवेळी बहुभाषीक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष सुरेश मुळे तसेच अखिल भारतीय पेशवा संघटना संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे पाटील परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी बीड संपर्क प्रमुख बाबा पाठक जिल्हा अध्यक्ष रवींद्र देशपांडे परशुराम संस्कार सेवा संघ जालना सौरभ जोशी शहर युवाअध्यक्ष आदी उपस्थित होते.
Read Also :
अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेबाबत विद्यापीठ प्रशासनाचा ‘सावळा गोंधळ’ : अनिल ठोंबरे https://t.co/8yaEGeHfxb @ABVPVoice @mahaabvp @ABVPMumbai #anilthombare
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 29, 2020