पुणे : महाविकास आघाडीने आम्हाला खुप त्रास् दिला आहे. जी कामे आम्ही कधी ती मोडीच काढली. या सगळ्याचा विचार करून 40 जणांना बाहेर काढलं गेलं. हे सरकार पाडण्यासाठी अडीच वर्ष काम केलं आणि सरकार बनवण्याचा योग आला. यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला आहे.
“मालकासाठी स्वतःच्या आई बापाची अब्रू चव्हाट्यावर आणली”; राष्ट्रवादीचा टोला
शिवसेनेचे ४० बंडखोर हे हिंदुत्व वैगरे साठी बाहेर पडले नाहीत. तर हे सगळं प्लनिंग होत. कटकारस्थान करून भाजपने मविआ सरकार पाडल अशी चंद्रकांत पाटील यांनी कबुली दिली आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्व,गदर,उठाव अशा थापा मारणं बंद कराव. असं रविकांत वरपे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.
“राज्यात जनता नाराज.! त्यामुळे सरकार दिर्घकाळ टिकणार नाही”; अमोल मिटकरी
बीकेसी मैदानावर झालेल्या मैदानावर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो असल्याचं विधान केलं आहे. तसेच आम्ही बंड नाही तर गदर केला आहे. उठाव केला आहे. असं म्हटलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादीने त्यांना सुनावलं आहे. त्याचबरोबर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यात आता विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर कडाडून टिका करण्यात येत आहे.
Read also
- “चंद्रकांतदादा, तुमच्या नेत्यांचा आदर सर्वांनाच आहे, पण..”; रोहित पवार
- “एवढं केल्याने राणेंचा महिन्याचा पगार होत असेल”; मनिषा कायंदे घेतला राणेंचा समाचार
- “40 डोके अन् 50 खोके असलेल्याचं दहन होऊन रामराज्य लवकरच येईल”; रूपाली पाटील
- “शिवसेना-काॅंग्रेस सोबत युती करायला आम्ही तयार”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
- “महाराष्ट्र कुठे चाललाय, याचे चिंतन केले पाहिजे”; देवेंद्र फडणवीस