नवी दिल्ली : शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्षा चालवला. राष्ट्रवादी पक्षात त्यांनी सर्व नियम पायदळी तुडवले आहेत. एक व्यक्ती जो निवडून आला नाही तो पदाधिकारी नियुक्त करत होता, मग त्यांची नियुक्ती वैध कशी ? पवारांची निवड निवडणुक घेऊन झाली नाही. असा जोरदार युक्तिवाद अजित पवार गटाकडून नीरज कौल यांनी निवडणुक आयोगात केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणात आता मोठ्या राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत.
हेही वाचा…मोठी बातमी..! मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी आणलेल्या जेसीबीला अपघात, तीन ते चार जण जखमी
शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची निवड ही पक्ष घटनेला धरून करण्यात आली नाही. ज्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या नियमाला धरून आहेत का ? असा सवाल करत शरद पवारांच्या निवडीवरतीच अजित पवार गटाकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यात तफावत, घटनेनुसार पक्षात काम झालं नाही. असं म्हणत पक्षाचं संख्याबळ आमच्याकडेच असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला, केंद्रीय निवडणुक आयोगाने जाहिर केला कार्यक्रम
दरम्यान, निवडणुक आयोगात राष्ट्रवादी प्रकरणाबाबत दुसऱ्यांदा सुनावणी होत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून नीरज कौल, मनिंनदर सिंह युक्तिवाद करीत आहेत. तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी करत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“पक्षावर एकच व्यक्ती वचर्स्व गाजवू शकत नाही”, अजित पवार गटाने आयोगात दिला ‘त्या’ प्रकरणाचा दाखला
हेही वाचा…शरद पवारांची मोठी खेळी, अजित पवारांचा एकेकाळचा कट्टर समर्थक शरद पवार गटात दाखल ?
हेही वाचा…काॅंग्रेसची महत्वाची बैठकीत पुण्यातील आमदारांची दांडी, चर्चांना उधाण
हेही वाचा…शिंदे गटाचा होणार भ्रमनिरास..! अजित पवार गटाला केंद्रात अन् राज्यात लागणार मंत्रीपदाची पुन्हा लॉटरी
हेही वाचा…शरद पवारांना कोर्टाचा मोठा दिलासा..! शरद पवारांनी कोर्टातला ‘हा’ निकाल जिंकला