एमआयएमने बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून बहुजन समाज पक्षासोबत आघाडी करून एमआयएम निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी एमआयएमच्या बिहार निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.
भाजपच्या सांगण्यावरून राजद-काँग्रेस महाआघाडीला नुकसान पोहोचवण्यासाठी ओवेसी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आह.
” माझे म्हणणे पुन्हा एकदा खरे ठरले आहे. भाजप आणि ओवेसी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका दिग्विजय सिंह यांनी ट्विट करून केली आहे. दिग्विजय सिंह यांनी हे ट्विट असदुद्दीन ओवेसी यांनी अधिकृतरित्या बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर केले आहे.
Read Also :
एकनाथ खडसेंनी आरपीआयमध्ये यावं आपण मिळून महाराष्ट्रात सरकार आणू: आठवलेhttps://t.co/PYS7UQQeXh @RamdasAthawale @EknathKhadseBJP @BhatkhalkarA @sachin_inc
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 7, 2020