दिल्ली : बिहार विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छपरा येथे केलेल्या प्रचारसभेतील वक्तव्यावर काँग्रेसेचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी निशाणा साधला आहे. बिहारमध्ये डबल इंजनचे सरकार नाही तर धोकेबाज आणि घोटाळेबाज सरकार आहे अशी टीका रणदीप सुरजेवाला यांनी मोंदीवर केली आहे.
मा. मोदी जी,
2015 चुनाव में नीतीश कुमार जी को “18वीं सदी की मानसिकता वाला” बता गए थे।
आज उन्हें छपरा में “डबल इंजन” बता रहे।
सच ये है कि ये “डबल धोखे” की सरकार है।
एक “जुमलेबाज” और एक “धोखेबाज”,
बिहार की जनता करेंगे दोनों का इलाज!#बोले_बिहार_बदलें_सरकार— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) November 1, 2020
सुरजेवाला यांनी ट्विट करत सांगितले आहे की, ‘मा.मोदीजी, पाच वर्षांपूर्वी नितीश कुमार यांना 18 व्या शतकातील मनुष्य असे म्हणाले होते. आज धपरा येथे त्यांना “डबल इंजीन” म्हणत आहे. मात्र सत्य जरा वेगळे असून, हे “डबल” होण्याचे सरकार आहे. एक “घोटाळेबाज” आणि एक “धोकेबाज” बिहारची जनता करणार दोघांचा उपचार! बोले बिहार बदलें सरकार’ असा ट्विट रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
Read Also :
होय, बेळगाव कारावरचा हा लढा आम्हीच जिंकणार: मंत्री धनंजय मुंडे https://t.co/1I8Yu1156A@dhananjay_munde @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 1, 2020