IMPIMP

शिवसेना

2297 posts
ss

शेतकरी आंदोलन : अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई : शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी…
bjp

कृषी कायदा मागे घ्या, अन्यथा ‘खेल रत्न’ परत करणार ‘या’ खेळाडूने दिला सरकारला इशारा

दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदाच्या विरुद्ध सुरु असलेले आंदोलन सलग 11 व्या दिवशी सुरु आहे. या…
bjp

नितीश सरकार ‘या’ निवडणुकीनंतर पडणार; माजी मंत्र्यांनी सांगितला मुहूर्त

रांची : बिहार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार तेजस्वी यादव यांचे आव्हान मोडत पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र,…
ncp

मोठी बातमी, शरद पवार घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

मुंबई : कृषी कायद्यावरून देशभरात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाच्या शेतकरी आंदोलन करत…
bjp

…आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही लक्षात आलं व्हिजन

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. कामाचा आढावा घेतला.…
BJP

मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही : विजय वडेट्टीवार

जालना : मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नसल्याचं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते, मंत्री…
bjp

महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु; राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा गौप्यस्फोट

जयपूर : महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गौप्यस्फोट राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. तसेच राजस्थानमधील…
bjp

शरद पवारांचा मोदी सरकारला इशारा; म्हणाले,”…तर हे दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही”

मुंबई : मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे.…
ncp

पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांना ‘थिंक सीएसआर युवा सबलीकरण पुरस्कार’ जाहीर

पुणे : आज पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य व इसमा च्या कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा. कु. अंकिता हर्षवर्धन पाटील…
mns

नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन; मनसेची नवी मोहिम

मुंबई : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे.…