मुंबई : हिवाळी अधिवेशनात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. आतापर्यंत हिवाळी अधिवेशाचे पाच दिवस झाले असून हे पाचही दिवस वादळी ठरले आहेत. यातच चौथ्या दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. त्यावर आता त्यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.
“राजकारणाचं काय खरं नाय”, वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट जोरदार चर्चेत
लोकशाहीमध्ये कोणी कुठलाही निर्णय घेतली तरी लोकशाहीमध्ये संस्कृती कशी जपावी हे अजित पवार यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. अजित दादांना माझी विनंती आहे, आपण जसे वागता तसे बाळकडू इतरांनाही त्यांनी द्यावे. असं म्हणत उदय सामंत यांनी आघाडीच्या इतर नेत्यांना त्यांनी टोला हाणला आहे.
“मोदीजी हेच का अच्छे दिन..!” 2021 मध्ये तब्बल 42, 004 मजुरांच्या आत्महत्या
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच काल विधानभवनाच्या परिसरात अजित पवार यांनी उदय सामंत यांना बोलवून फोटो काढून घेतला. त्यावर उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Read also
- “मंत्रीपदासाठी लोक हजारो, कोटी देण्यास तयार असतात पण…;” संजय गायकवाड यांचं मोठ वक्तव्य
- जंयत पाटलांचं निलंबण..! पुतणे अजित पवार यांच्यावर काका शरद पवार नाराज?
- “तर फडणवीस उपमुख्यमंत्री पदावरही राहणार नाहीत”; फडणवीसांना भाजपचाच आहेर
- “A फॉर अमित शाह सुद्धा होतं,” विकृतीचं नाव ठेवणाऱ्या राणेंना जोरदार प्रत्युत्तर
- “यंत्रणा आता कुणाला काही सोडत नाय”, संजय शिरसाठांचा ठाकरे गटाला इशारा