रा. काँग्रेस

गुजरातला गरबा बंद,मग महाराष्ट्रात मागणी कशाला ?

  म्हसाळा : निसर्ग चक्रीवादळात तात्काळ मदत केली म्हणून राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचे खासदार सुनील तटकरे यांनी आभार मानले त्याचबरोबर...

Read more

पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे 30 हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान, महसूल प्रशासनाकडून माहिती

सोलापूर : अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एका रात्रीत आलेल्या भीमा नदीच्या पुराच्या पाण्यात ऊस,...

Read more

नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस तत्पर: गृहमंत्री

नागपूर : नागपूरचे नाव पूर्वी क्राईम कॅपीटल म्हणून ओळखलं जायचं पण आता आम्ही शहरातील क्राईम कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही...

Read more

साखर कारखानदारांना मदत करता, मग शेतकऱ्यांसाठी आखडता हात का?

सोलापूर : राज्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 50...

Read more

शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची: भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे

लातूर : परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी...

Read more

राज्यपालांशी वाद घालण्याची ही वेळ आहे का? देवेंद्र फडणवीस सरकारवर बरसले

पुणे : राज्यपालांचं एखादं वाक्य आणि त्यावरुन झालेला विवाद या आधीदेखील झाला आहे. पण ही काय वादाची वेळ आहे का?...

Read more

राज्य सरकार या प्रसंगी मदत करणार आहेच…

  उस्मानाबाद : उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सोलापूर जिल्ह्याचा, पंढरपूर परिसराचा भाग या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पुणे...

Read more

फडणवीसांनी बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा दिल्लीला जावं : मुख्यमंत्री ठाकरे

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर दौऱ्यावर जाऊन अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगवी, अक्कलकोट येथील...

Read more

पुढचे 24 तासात राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्यांना दिला सावधानतेचा इशारा

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं हाहाकार माजला आहे. अशात आजही राज्यावर अस्मानी संकट असल्याचा इशारा...

Read more

मदत मागितली तर काय बिघडलं? मोदी सरकार हे काय परदेशातलं सरकार आहे का.. मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

सोलापूर : राज्यात अतिवृष्टी आली असताना राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली तर बिघडलं कुठं? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित...

Read more
Page 993 of 1031 1 992 993 994 1,031

Recent News