नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला आ 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जात आहे. या हल्ल्याच्या निमित्ताने बोलताना देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतात पुन्हा 26/11 सारखा हल्ला होणे अशक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सोबतच सुरक्षा दलांचे देखील कौतुक केले.
आज का यह दिन यानी 26 नवंबर National Security के लिहाज से बेहद अहम माना जाता है, क्योंकि 12 साल पहले भारत की आर्थिक राजधानी मुंबई पर ऐसा बड़ा आतंकवादी हमला हुआ था जिसके कारण देश को अपनी National Security Strategy को, हमेशा के लिए बदलने की दिशा में सोचना पड़ा था: रक्षा मंत्री
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) November 26, 2020
राजनाथ सिंह म्हणाले की, आजचा दिवस म्हणजेच 26 नोव्हेंबर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. कारण 12 वर्षांपुर्वी मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यामुळे देशाला आपली राष्ट्रीय सुरक्षा स्ट्रॅटर्जी पुर्णपणे बदलण्यास भाग पाडले.
वैसे तो बारह साल का समय लम्बा समय होता है मगर 26/11 की घटना को कोई भी स्वाभिमानी देश कभी भुला नही सकता। उस दिन आतंकवाद ने भारत की संप्रभुता को चुनौती दी थी और मुझे इस बात का गर्व है कि हमारे सुरक्षा बलों ने, एक भी आतंकी जिंदा वापस जाने नहीं दिया: रक्षा मंत्री
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) November 26, 2020
या दिवशी दहशतवादाने भारताच्या सार्वभौमत्वेला आव्हान दिले होते व मला गर्व आहे की आपल्या सुरक्षा दलांनी एकाही दहशतवाद्याला जिंवत परत जाऊ दिले नाही, असे म्हणत संरक्षणमंत्र्यांना जवानांचे कौतुक केले.
आज देश में National Security से जुड़े जो बदलाव हुए है, उससे हम सभी देशवासियों को यह विश्वास जरूर दिला सकते है, कि अब भारत ने अपना आन्तरिक और बाह्य सुरक्षा चक्र इतना मजबूत कर लिया है कि एक और 26/11 को हिंदुस्तान की धरती पर अंजाम देना अब लगभग नामुमकिन है: रक्षा मंत्री
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) November 26, 2020
भारताने आपले आंतरिक व बाह्य सुरक्षाचक्र अधिक मजबूत केले असून, भारताच्या जमिनीवर पुन्हा 26/11 सारखा हल्ला होणे अशक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.