जालना : जालन्याच्या अतंरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आक्रोश मोर्चांच उपोषण सुरू होतं. यामध्ये मराठा आक्रोश मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांची उपोषण सुरू असतांना प्रकृती बिघडली. त्यानंतर पोलिसांना आंदोलन थांबवण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु मोर्चेकरी मानायला तयार नसल्याने पोलिसांनी लाढीचार्ज केले. उपोषण रोखण्याच्या प्रयत्नावेळी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये धुमश्चक्री झाली.
हेही वाचा…“आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीचा खर्च कुणी केला? त्याचा हिशोब कोण देणार ?” सुषमा अंधारेंचा सवाल हेही वाचा…
गेल्या काही दिवसांपासून जालन्यात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाकडून उपोषण करण्यात येत आहेत. परंतु गेल्या चार दिवसांपासून या आंदोलनाच्या ठिकाणी किंवा उपोसण कर्त्यांशी कूणीही संवाद साधला नाही. त्यामुळे आंदोलन कर्ते आज अचानक आक्रमक झालेत. त्यानंतर आंदोलन कर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.
हेही वाचा…‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाला महाविकास आघाडीचा विरोध, तर अजित पवार गटाने मांडली आपली भूमिका
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी जालन्यात मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले होते. मात्र या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनाकडून लाठीचार्ज करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आता विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! मराठा आरक्षणासाठी बसलेले आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाढीचार्ज
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत 3 ठराव संमत , १३ सदस्यांची समिती स्थापन
हेही वाचा…इंडियाच्या संयोजक समितीत राज्यातून शरद पवार, संजय राऊतांचा समावेश, एकून १३ जणांची समिती
हेही वाचा…“पक्षांनी उमेदवारी दिली तर १०० टक्के मोदींचा पराभव करणार”, पुण्याच्या ‘या’ आमदारानी दिलं थेट मोदींना चॅंलेज
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणुकीच्या रिगंणात”, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,”त्यांच्या नावावर..,”