मुंबई : काल शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. मातोश्रीवर आता खोके यायाचं बंद झाल्याने रश्मी ठाकरे यांना दुख झालं आहे. असं दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या. त्यावरून आता शिवसेनेच्या महिला आघाडीने दिपाली सय्यद यांच्याविरोधात पुण्यात आंदोलन केले आहे.
औरंगजेब, अफजलखानाच्या कबरी सरकारने तात्काळ काढून टाकाव्या अन्यथा..;” हिंदू महासभेचा इशारा
काल दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार का ? अशा चर्चा देखील रंगू लागल्या होत्या. त्यानंतर माध्यामांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. येत्या काही दिवसात मी शिंदे गटात प्रवेश करणार आहे. एकनाथ शिंदे यांनीच मला राजकारणात आणलं आहे. त्यामुळे मी काही दिवसात आपली दिशा बदलणार आहे. असं दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या.
“येळकोट येळकोट जय मल्हार..!” अन् आदित्य ठाकरेंनी उचलली तलवार
एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर दिपाली सय्यद यांचा सुर बदललेला दिसला. त्यानंतर त्यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. महापालिकेतील खोके मातोश्रीला येण्याचं बंद झाल्याने रश्मी ठाकरे यांना दुख झालं आहे. असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेनेच्या महिला आघाडीने आता त्यांच्याविरोधात आंदोलन पुकारलं.
Read also
- “शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले पण..;” अफजल खानच्या कबरीवरील कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
- “केंद्र सरकार न्यायालयालाच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल तर..”; ठाकरेंचा हल्लाबोल
- “कबरी काढून फेका..!” हिंदू महासभेची मागणी, शंभुराज देसाई म्हणाले, “धक्का पोहचू देणार नाही”
- “कबरी काढून फेका..!” हिंदू महासभेची मागणी, शंभुराज देसाई म्हणाले, “धक्का पोहचू देणार नाही”
- “मोदींनी राहुल गांधीच्या पदयात्रेत सहभागी व्हावं..”; राजू शेट्टींचा खोचक टोला