Tag: it should be brought down by the people – Sachin Sawant

“मुख्यमंत्री असताना मोदींनी अनेक प्रकल्प घोषीत करून हजारो करोड रूपये पाण्यात घातले”

मुंबई : गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यात अनेक अव्यवहार्य प्रकल्प घोषीत करून हजारो करोड पाण्यात घातले. ढोलेरा ...

Read more

“गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य

अहमदनगर :  देशातील लोकशाहीवर ज्या पद्धतीचं आक्रमण होत आहे. महात्मा गांधीचा भारत आज विकृत अवस्थेमध्ये चालला आहे. त्यामुळे आता काॅंग्रेसच्या ...

Read more

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : यूपीतील लखीमपूर येथे झालेल्या हिसंक चकमकीचा निषेध म्हणून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्याच्या मंत्रीमंडळ ...

Read more

अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या; राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

मुंबई : सर्व सरकारी संपत्ती खासगी लोकांना विकून टाकल्यावर आता शेतजमिनींचा लिलाव सुरू झाला आहे. त्या मनमानीविरोधात शेतकरी उभा ठाकला ...

Read more

भाजपाने क्रौर्याची परिसीमा गाठली आहे, हा माज जनतेनेच उतरविला पाहिजे – सचिन सावंत

मुंबई : उत्तर प्रदेशमीधल लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेल्यामुळे सोमवारी देशभरात तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून ...

Read more

Recent News