देश-विदेश

आता शेतकऱ्यांना पहाटे रांग लावावी लागणार नाही, थोरातांचा फडणवीसांना टोला

अहमदनगर : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावाखाली पहाटे रांगा लावायला भाग पाडले होते. एवढा त्रास होऊनही...

Read more

महाराष्ट्र सरकारने केली साडेबारा लाख बोगस आरटीपीसीआर किट्सची खरेदी, आमदार लोणीकरांची राज्यपालांकडे धाव

औरंगाबाद : महाराष्ट्र् सरकारने राज्यात 12 लाख 50 हजार आरटीपीसीआर किट्स खरेदी केले असून हे बोगस असल्याची तक्रार माजी मंत्री...

Read more

बिहार निवडणुकीत शिवसेनेचं चिन्ह ‘बिस्कीट’, आम्हाला धनुष्यबाण हवंय सेनेची भूमिका

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिले आहे. मात्र शिवसेनेची बिस्कीट या चिन्हावर नापसंती आहे....

Read more

…तोपर्यंत कारवाई करू नका, रिपब्लिक चॅनलची सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई : मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला आहे. बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते.याबाबत मुंबई...

Read more

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक होणार

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेप्रमाणे वाढवण्याचा निर्णय उत्तर प्रदेशच्या कॅबिनेटने घेतला आहे....

Read more

महिला अत्याचार आणि बंद मंदिरांच्या विरोधात भाजप करणार राज्यभर आंदोलन

मुंबई : राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे 12...

Read more

कोरोनाच्या ऐन संकटात भाजपचा बिहार,ओदिशा आणि बंगालमध्ये सभांचा धडाका

नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने सध्या एकापाठोपाठ एक जाहीर सभांचा धडाका सुरु केला आहे. देश आता जणू कोरोनामुक्त झाल्याच्या...

Read more

नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व बंधनं हटवनार: राजेश टोपे

अहमदनगर : राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशातचं आता नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे...

Read more

राजेंचा गैरसमज झाला, ते अर्धवट बोलले याचा खेद वाटतो: विजय वडेट्टीवार

नागपूर : ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देवू असं सांगणारे आज मात्र वेगळंच बोलत आहेत. विजय वडेट्टीवार दुहेरी भूमिका घेत...

Read more

राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण : चंद्रकांत पाटील

पुणे : राज्यातले ठाकरे सरकार हे दिशाहीन सरकार आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही, असा सवाल...

Read more
Page 139 of 159 1 138 139 140 159

Recent News